शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

डोक्यात हवा गेली असेल तर तो त्यांचा भ्रम

By admin | Updated: September 7, 2014 00:20 IST

रिपब्लिकन पक्षाची 5-6 जागांवर बोळवण करायची असे त्यांनी ठरविले असेल, तर तो आमच्यावर अन्याय आह़े आम्हालाही विचार करावा लागेल़

पुणो : रिपब्लिकन पक्षाची 5-6 जागांवर बोळवण करायची असे त्यांनी ठरविले असेल, तर तो आमच्यावर अन्याय आह़े आम्हालाही विचार करावा लागेल़ महायुती टिकली पाहिजे अशी आमची भूमिका आह़े पण, लोकसभा निवडणुकीतील विजयाने त्यांच्या डोक्यात हवा असेल तर तो त्यांचा भ्रम ठरेल, असा इशारा  रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीला दिला. 
गणोशोत्सवातील गणोश मंडळांच्या आरतीसाठी आठवले आज पुण्यात आले होत़े याप्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते.  ते म्हणाले, ‘‘लोकांचा विरोध असताना आम्ही युतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला़ खडकवासला विधानसभेतील निकालानंतर  अनेकांनी आमचा निर्णय बरोबर असल्याचे सांगितल़े शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अभ्यास करून दलित मते आपल्याकडे यावीत, यासाठी शिवशक्ती -भीमशक्तीची साद घातली़ बाळासाहेबांचे हे स्वप्न उद्धव ठाकरे यांना साकारायचे आह़े त्यांनी आपल्याकडील 5-1क् जागा वाढवून द्याव्यात़ मोठय़ा भावाने छोटय़ाला मोठे करण्यासाठी प्रयत्न करावा़ आरपीआयला ताकद देण्याचा 
विचार करावा़ 
मागील निवडणुकीत आम्ही तिस:या आघाडीबरोबर होतो़ पण, दलित जनतेला ही आघाडी युती आणि काँग्रेस आघाडीला पर्याय ठरू शकेल, असे वाटले नाही़ त्यामुळे या आघाडीत आमचा पक्ष मोठा असला तरी मते मिळवू शकला नाही़ आम्ही काँग्रेसबरोबर असताना शरद पवार यांनी 199क् मध्ये आम्हाला 12 जागा दिल्या होत्या़ युतीने आणखी एक पाऊल पुढे टाकाव़े 15 ते 16 जागा आणि सत्तेत 15 टक्के सहभाग द्यावा,  अशी आमची अपेक्षा असल्याचे आठवले यांनी सांगितल़े
तुम्ही मागितलेल्या जागांवर शिवसेना, भाजप आघाडीतील 
नेत्यांना आपल्या पक्षात घेत असल्याचे विचारल्यावर ते म्हणाले, एवढय़ा सगळ्यांना घेण्याची आवश्यकता नसल्याचे आठवले म्हणाले.                        (प्रतिनिधी)
 
च्युती आणि आघाडीतील दोन्ही पक्ष व त्यांचे नेते आपापल्या ताकदीवर निवडून येतात़ ही त्यांची सर्वात मोठी ताकद आह़े आरपीआय कार्यकत्र्यानीही जनतेत जाऊन 5 वर्षे काम केले पाहिज़े दुस:याच्या भरवशावर किती दिवस राहणार? असा सवालही रामदास आठवले यांनी कार्यकत्र्याना केला़
च्विधानसभेचा निकाल हा 5 ते 1क् हजार मतांवर ठरतो़ प्रत्येक मतदारसंघात आरपीआयची तेवढी ताकद आह़े महायुती टिकली पाहिजे अशी आमची भूमिका आह़े एकटय़ाने नाही तर दोघांनीही दलित मते वळविण्यासाठी त्याचा विचार केला पाहिज़े 
च्पुण्यातील पुणो कॅन्टोन्मेंट, पिंपरी, दौंड, खेड आळंदी या जागांची मागणी केली आह़े दौंडची जागा मिळाली तर तेथून राहुल कुल तसेच खेड आळंदीतून पोपटशेठ घनवट आमच्याकडून लढण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितल़े