शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात हवा गेली असेल तर तो त्यांचा भ्रम

By admin | Updated: September 7, 2014 00:20 IST

रिपब्लिकन पक्षाची 5-6 जागांवर बोळवण करायची असे त्यांनी ठरविले असेल, तर तो आमच्यावर अन्याय आह़े आम्हालाही विचार करावा लागेल़

पुणो : रिपब्लिकन पक्षाची 5-6 जागांवर बोळवण करायची असे त्यांनी ठरविले असेल, तर तो आमच्यावर अन्याय आह़े आम्हालाही विचार करावा लागेल़ महायुती टिकली पाहिजे अशी आमची भूमिका आह़े पण, लोकसभा निवडणुकीतील विजयाने त्यांच्या डोक्यात हवा असेल तर तो त्यांचा भ्रम ठरेल, असा इशारा  रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीला दिला. 
गणोशोत्सवातील गणोश मंडळांच्या आरतीसाठी आठवले आज पुण्यात आले होत़े याप्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते.  ते म्हणाले, ‘‘लोकांचा विरोध असताना आम्ही युतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला़ खडकवासला विधानसभेतील निकालानंतर  अनेकांनी आमचा निर्णय बरोबर असल्याचे सांगितल़े शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अभ्यास करून दलित मते आपल्याकडे यावीत, यासाठी शिवशक्ती -भीमशक्तीची साद घातली़ बाळासाहेबांचे हे स्वप्न उद्धव ठाकरे यांना साकारायचे आह़े त्यांनी आपल्याकडील 5-1क् जागा वाढवून द्याव्यात़ मोठय़ा भावाने छोटय़ाला मोठे करण्यासाठी प्रयत्न करावा़ आरपीआयला ताकद देण्याचा 
विचार करावा़ 
मागील निवडणुकीत आम्ही तिस:या आघाडीबरोबर होतो़ पण, दलित जनतेला ही आघाडी युती आणि काँग्रेस आघाडीला पर्याय ठरू शकेल, असे वाटले नाही़ त्यामुळे या आघाडीत आमचा पक्ष मोठा असला तरी मते मिळवू शकला नाही़ आम्ही काँग्रेसबरोबर असताना शरद पवार यांनी 199क् मध्ये आम्हाला 12 जागा दिल्या होत्या़ युतीने आणखी एक पाऊल पुढे टाकाव़े 15 ते 16 जागा आणि सत्तेत 15 टक्के सहभाग द्यावा,  अशी आमची अपेक्षा असल्याचे आठवले यांनी सांगितल़े
तुम्ही मागितलेल्या जागांवर शिवसेना, भाजप आघाडीतील 
नेत्यांना आपल्या पक्षात घेत असल्याचे विचारल्यावर ते म्हणाले, एवढय़ा सगळ्यांना घेण्याची आवश्यकता नसल्याचे आठवले म्हणाले.                        (प्रतिनिधी)
 
च्युती आणि आघाडीतील दोन्ही पक्ष व त्यांचे नेते आपापल्या ताकदीवर निवडून येतात़ ही त्यांची सर्वात मोठी ताकद आह़े आरपीआय कार्यकत्र्यानीही जनतेत जाऊन 5 वर्षे काम केले पाहिज़े दुस:याच्या भरवशावर किती दिवस राहणार? असा सवालही रामदास आठवले यांनी कार्यकत्र्याना केला़
च्विधानसभेचा निकाल हा 5 ते 1क् हजार मतांवर ठरतो़ प्रत्येक मतदारसंघात आरपीआयची तेवढी ताकद आह़े महायुती टिकली पाहिजे अशी आमची भूमिका आह़े एकटय़ाने नाही तर दोघांनीही दलित मते वळविण्यासाठी त्याचा विचार केला पाहिज़े 
च्पुण्यातील पुणो कॅन्टोन्मेंट, पिंपरी, दौंड, खेड आळंदी या जागांची मागणी केली आह़े दौंडची जागा मिळाली तर तेथून राहुल कुल तसेच खेड आळंदीतून पोपटशेठ घनवट आमच्याकडून लढण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितल़े