शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात हवा गेली असेल तर तो त्यांचा भ्रम

By admin | Updated: September 7, 2014 00:20 IST

रिपब्लिकन पक्षाची 5-6 जागांवर बोळवण करायची असे त्यांनी ठरविले असेल, तर तो आमच्यावर अन्याय आह़े आम्हालाही विचार करावा लागेल़

पुणो : रिपब्लिकन पक्षाची 5-6 जागांवर बोळवण करायची असे त्यांनी ठरविले असेल, तर तो आमच्यावर अन्याय आह़े आम्हालाही विचार करावा लागेल़ महायुती टिकली पाहिजे अशी आमची भूमिका आह़े पण, लोकसभा निवडणुकीतील विजयाने त्यांच्या डोक्यात हवा असेल तर तो त्यांचा भ्रम ठरेल, असा इशारा  रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीला दिला. 
गणोशोत्सवातील गणोश मंडळांच्या आरतीसाठी आठवले आज पुण्यात आले होत़े याप्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते.  ते म्हणाले, ‘‘लोकांचा विरोध असताना आम्ही युतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला़ खडकवासला विधानसभेतील निकालानंतर  अनेकांनी आमचा निर्णय बरोबर असल्याचे सांगितल़े शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अभ्यास करून दलित मते आपल्याकडे यावीत, यासाठी शिवशक्ती -भीमशक्तीची साद घातली़ बाळासाहेबांचे हे स्वप्न उद्धव ठाकरे यांना साकारायचे आह़े त्यांनी आपल्याकडील 5-1क् जागा वाढवून द्याव्यात़ मोठय़ा भावाने छोटय़ाला मोठे करण्यासाठी प्रयत्न करावा़ आरपीआयला ताकद देण्याचा 
विचार करावा़ 
मागील निवडणुकीत आम्ही तिस:या आघाडीबरोबर होतो़ पण, दलित जनतेला ही आघाडी युती आणि काँग्रेस आघाडीला पर्याय ठरू शकेल, असे वाटले नाही़ त्यामुळे या आघाडीत आमचा पक्ष मोठा असला तरी मते मिळवू शकला नाही़ आम्ही काँग्रेसबरोबर असताना शरद पवार यांनी 199क् मध्ये आम्हाला 12 जागा दिल्या होत्या़ युतीने आणखी एक पाऊल पुढे टाकाव़े 15 ते 16 जागा आणि सत्तेत 15 टक्के सहभाग द्यावा,  अशी आमची अपेक्षा असल्याचे आठवले यांनी सांगितल़े
तुम्ही मागितलेल्या जागांवर शिवसेना, भाजप आघाडीतील 
नेत्यांना आपल्या पक्षात घेत असल्याचे विचारल्यावर ते म्हणाले, एवढय़ा सगळ्यांना घेण्याची आवश्यकता नसल्याचे आठवले म्हणाले.                        (प्रतिनिधी)
 
च्युती आणि आघाडीतील दोन्ही पक्ष व त्यांचे नेते आपापल्या ताकदीवर निवडून येतात़ ही त्यांची सर्वात मोठी ताकद आह़े आरपीआय कार्यकत्र्यानीही जनतेत जाऊन 5 वर्षे काम केले पाहिज़े दुस:याच्या भरवशावर किती दिवस राहणार? असा सवालही रामदास आठवले यांनी कार्यकत्र्याना केला़
च्विधानसभेचा निकाल हा 5 ते 1क् हजार मतांवर ठरतो़ प्रत्येक मतदारसंघात आरपीआयची तेवढी ताकद आह़े महायुती टिकली पाहिजे अशी आमची भूमिका आह़े एकटय़ाने नाही तर दोघांनीही दलित मते वळविण्यासाठी त्याचा विचार केला पाहिज़े 
च्पुण्यातील पुणो कॅन्टोन्मेंट, पिंपरी, दौंड, खेड आळंदी या जागांची मागणी केली आह़े दौंडची जागा मिळाली तर तेथून राहुल कुल तसेच खेड आळंदीतून पोपटशेठ घनवट आमच्याकडून लढण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितल़े