शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
6
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
7
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
8
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
9
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
10
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
11
Bageshwar Dham: बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
12
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
13
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
14
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
15
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
16
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
17
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
18
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
19
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
20
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...

सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर भारताचा पाकिस्तान झाला असता

By admin | Updated: November 30, 2015 17:15 IST

पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या ऐवजी जर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले पंतप्रधान बनले असते तर आपली लोकशाही कोसळून भारताची अवस्था पाकिस्तानसारखी झाली असती, असे मत कांचा इलाय यांनी व्यक्त केले.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३० -  पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या ऐवजी जर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले पंतप्रधान बनले असते तर आपली लोकशाही कोसळून भारताची अवस्था पाकिस्तानसारखी झाली असती, असे वक्तव्य प्रसिद्ध दलित कार्यकर्ते व लेखत कांचा इलाय यांनी केले. एक इंग्रजी वृत्तपत्राच्या चर्चासत्रात ते बोलत होते. 
' सरदार पटेल भारताचे पहिले पंतप्रधान बनले असते तर देशाचा प्रवास वेगल्या पद्धतीने झाला असता, असे नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान म्हटले होते. पटेल पंतप्रधान असते, तर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहूच दिली नसती, मनुस्मृतीच्या समर्थकांनी राज्यघटना लिहीली असती, कारण पटेल यांची हिंदु महासभेशी जवळीक होती. असे इलाय म्हणाले. पटेल यांच्या नेतृत्वाखाली आपलीही अवस्था पाकिस्तानसारखी झाली असती,  लोकशाही कोसळली असती. पहिल्या १७ वर्षांतच भारताचा पाकिस्तान झाला असता, असे मत इलाय यांनी वक्त केले 
दरम्यान भाजपाचे माजी नेते आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे  प्रमुख सुधींद्र कुलकर्णी यांनीही इलाय यांच्या मताशी सहमती दर्शवली. सध्याची आव्हाने पाहता, त्यावर मार्ग काढण्यासाठी पटेल यांचा विशेष उपयोग नाही. आपल्याला पोलाद पुरुषाची गरज नसून देशास सर्वसमावेशक दृष्टिकोन असलेल्या सहृदयी नेत्याची सध्या गरज आहे, असे कुलकर्णी म्हणाले.
इलाय यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.