शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर भारताचा पाकिस्तान झाला असता

By admin | Updated: November 30, 2015 17:15 IST

पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या ऐवजी जर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले पंतप्रधान बनले असते तर आपली लोकशाही कोसळून भारताची अवस्था पाकिस्तानसारखी झाली असती, असे मत कांचा इलाय यांनी व्यक्त केले.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३० -  पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या ऐवजी जर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले पंतप्रधान बनले असते तर आपली लोकशाही कोसळून भारताची अवस्था पाकिस्तानसारखी झाली असती, असे वक्तव्य प्रसिद्ध दलित कार्यकर्ते व लेखत कांचा इलाय यांनी केले. एक इंग्रजी वृत्तपत्राच्या चर्चासत्रात ते बोलत होते. 
' सरदार पटेल भारताचे पहिले पंतप्रधान बनले असते तर देशाचा प्रवास वेगल्या पद्धतीने झाला असता, असे नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान म्हटले होते. पटेल पंतप्रधान असते, तर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहूच दिली नसती, मनुस्मृतीच्या समर्थकांनी राज्यघटना लिहीली असती, कारण पटेल यांची हिंदु महासभेशी जवळीक होती. असे इलाय म्हणाले. पटेल यांच्या नेतृत्वाखाली आपलीही अवस्था पाकिस्तानसारखी झाली असती,  लोकशाही कोसळली असती. पहिल्या १७ वर्षांतच भारताचा पाकिस्तान झाला असता, असे मत इलाय यांनी वक्त केले 
दरम्यान भाजपाचे माजी नेते आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे  प्रमुख सुधींद्र कुलकर्णी यांनीही इलाय यांच्या मताशी सहमती दर्शवली. सध्याची आव्हाने पाहता, त्यावर मार्ग काढण्यासाठी पटेल यांचा विशेष उपयोग नाही. आपल्याला पोलाद पुरुषाची गरज नसून देशास सर्वसमावेशक दृष्टिकोन असलेल्या सहृदयी नेत्याची सध्या गरज आहे, असे कुलकर्णी म्हणाले.
इलाय यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.