शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

तीन विद्यार्थ्यांचा बारावीचा पुन्हा निकाल

By admin | Updated: July 10, 2015 03:39 IST

द्वितीय भाषा विषयाच्या परीक्षेला गैरहजर असल्याने बारावीला नापास झालेल्या तीन विद्यार्थ्यांना हा विषय देणे बंधनकारक असल्याचे माहीत नव्हते,

अमर मोहिते मुंबईद्वितीय भाषा विषयाच्या परीक्षेला गैरहजर असल्याने बारावीला नापास झालेल्या तीन विद्यार्थ्यांना हा विषय देणे बंधनकारक असल्याचे माहीत नव्हते, असा दावा या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालायात केला आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने शिक्षण मंडळाला, या विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून शुक्रवारी त्यांचा नव्याने निकाल जाहीर करावा, असे आदेश दिले आहेत. एमबीबीएस प्रवेश मिळविण्याएवढे गुण सीईटीमध्ये मिळवूनही बारावीच्या निकालातील घोळामुळे हे विद्यार्थ्यांच्या भविष्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धनंजय राजकुमार फड, स्वाती भरत गीते, निकिता लक्ष्मण साबळे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे तिघेही सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील आहेत. त्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरताना इंग्रजी, जिओग्राफी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, क्रॉप प्रॉडक्शन, पर्यावरण शिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण हे विषय घेतले होते. त्यांचा बारावीचा निकाल तांत्रिक कारणास्तव अडवून ठेवण्यात आला होता. याचे कारण देताना बोर्डाने या विद्यार्थ्यांनी इंग्रजी व्यतिरिक्त मराठी, हिंदी, संस्कृत किंवा पाली यापैकी एक विषय घेणे अनिवार्य असताना त्याची निवड केलेली नसल्याचे सांगितले. पण द्वितीय भाषा विषय निवडणे बंधनकारक असल्याचे त्यांना माहित नव्हते, असे त्यांचे म्हणणे आहे. न्या. अनुप मोहता व न्या. ए. एल. अचलिया यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यात सरकारी वकील विश्वजीत नामदेव सागरे यांनी हे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असल्यास त्यांना एमबीबीएसला नियमानुसार प्रवेश दिला जाईल, असे स्पष्ट केले.