शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करायला हवा- राज ठाकरे

By admin | Updated: July 25, 2016 19:15 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करायला हवा, असं वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २५ - अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करायला हवा, असं वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे. कोपर्डीला भेट दिल्यानंतर पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. बलात्कार करणा-यांसाठी शरियतसारखे कठोर कायदे लागू करून बलात्का-यांना कठोर शिक्षा केली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी कोपर्डी येथे जाऊन पीडित बालिकेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी बलात्कार करणा-यांचे हात, पाय तोडले पाहिजेत, असे सांगत शरियतसारखा कायदा लागू करण्याची गरज असल्याते मत व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनीही सर्व पातळ्यांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे--मुख्यमंत्र्यांनी सर्व पातळीवर लक्ष ठेवलं पाहिजे.-आठवलेंनी मुख्यमंत्र्यांना मूर्ख बनवलं-कुणाची बलात्कार करण्याची हिंमत होऊ नये-गुन्हेगारांना कायद्याची भीती नाही-अ‍ॅट्रॉसिटीचा फेरविचार करणं गरजेचं-कायदा हा सगळ्यांसाठी सारखाच असला पाहिजे-अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा पुनर्विचार व्हायला हवा-इतर देशांप्रमाणे भारतातही कठोर कायदे हवेत-मुख्यमंत्र्यांकडे कोणतंच खातं असता कामा नये