शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
2
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
3
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
4
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
5
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
6
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
7
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
8
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
9
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
10
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
11
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
12
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
13
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
14
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
15
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
16
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
17
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
18
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
19
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
20
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?

भटक्या कुत्र्यांना कसे आवरणार? - हायकोर्ट

By admin | Updated: June 10, 2016 05:40 IST

भटक्या कुत्र्यांना मारून टाकावे, या याचिकेवर चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकार तसेच मुंबई महापालिकेला गुरुवारी दिले

मुंबई : लोकांच्या जिवाला धोका ठरणाऱ्या पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांना मारून टाकावे, या याचिकेवर चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकार तसेच मुंबई महापालिकेला गुरुवारी दिले. या समस्येवर तोडगा काढण्याची गरज आहे, असेही न्यायालयाने म्हटले.सांगलीचे मारुती हाले यांच्या मुलाचा पिसाळलेला कुत्रा चावल्याने मृत्यू झाला. त्यामुळे त्यांनी नुकसानभरपाई व महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ मधील कलम ४४ ची अंमलबजावणी, यासाठी याचिका दाखल केली. त्याची सुनावणी न्या. व्ही.एम. कानडे व न्या. एम.एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न निर्बीजीकरणाने सुटणार नाही. त्यासाठी एकमताने तोडगा काढणे आवश्यक असल्याचे खंडपीठाने म्हटले. धोकादायक व पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांना संपवण्याचा अधिकार पोलिसांना आहे,’ असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांचे वकील मनोज शिरसाट यांनी खंडपीठासमोर केला. न्यायालयाने या याचिकेचे रूपांतर जनहित याचिकेत केले. (प्रतिनिधी)