शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

मज्जेसाठी पाऊसही घेणार सुटी!

By admin | Updated: August 14, 2016 01:25 IST

स्वातंत्र्यदिनाला धरुन आलेल्या तीन दिवसांच्या सुटीची मजी लुटताना पाऊस खोडा घालणार नाही. श्रावणसरी अंगावर छेलत उन-पावसाचा खेळ पाहत-पाहत निसर्गाचा मनमुराद आनंद

पुणे : स्वातंत्र्यदिनाला धरुन आलेल्या तीन दिवसांच्या सुटीची मजी लुटताना पाऊस खोडा घालणार नाही. श्रावणसरी अंगावर छेलत उन-पावसाचा खेळ पाहत-पाहत निसर्गाचा मनमुराद आनंद पर्यटकांनी लुटता येणार आहे. झारखंड व लगतच्या भागावर असलेले कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात झाले असून ते आता दक्षिण बिहार व लगतच्या भागावर आहे. साहजिकच येत्या दोन दिवसांत राज्यात सर्वदूर पावसाची उघडीप राहणार आहे. अधूनमधून श्रावणसरी बरसतील, ऊन-पावसाचा खेळ राहिल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.गेल्या २४ तासात कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य-महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणातील रत्नागिरी ५०, माथेरान ४०, भिरा, हर्णे, संगमेश्वर- देवरुख ३०, दोडा मार्ग, जव्हार, कणकवली, कर्जत, खेड, लांजा, महाड, मंडणगड,माणगाव, सांगे, सुधागड पाली, वैभववाडी, वाल्पोई, वाडा २० मिमी पावसाची नोंद झाली़ (प्रतिनिधी)२५० तालुक्यांत पावसाने ओलांडली सरासरी!यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात सरासरीच्या १०७.५ टक्के पाऊस झाला आहे. मागील आठवड्यात ३५५ तालुक्यांपैकी आता २३१ तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली होती. या आठवड्यात २५० तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे.