शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

जलद लोकलचा वेग वाढण्यास मिळणार मदत

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

ठाणे ते डोंबिवली असा जलद लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येत्या तीन ते चार दिवसांत दिलासा मिळणार आहे.

मुंबई - ठाणे ते डोंबिवली असा जलद लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येत्या तीन ते चार दिवसांत दिलासा मिळणार आहे. दिवाजवळील असणाऱ्या पारसिक बोगद्याजवळील लोकलसाठी असणारी वेगमर्यादा हटणार आहे. त्यामुळे लोकलचा वेग पुन्हा वाढण्यास मदत मिळणार असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. दिवा पारसिक बोगद्यात वरच्या भागातून पाणी पडतानाच अन्य काही तांत्रिक कामांसाठी लोकल फेऱ्यांसाठी वेगमर्यादा देण्यात आली होती. पारसिक बोगद्याजवळील डाऊन मार्गावर सध्या ताशी ३0 किमी वेग मर्यादा लोकलसाठी आखून देतानाच अप मार्गावरही हीच वेगमर्यादा आहे. त्यामुळे ठाणे ते डोंबिवली या दरम्यानच्या जलद लोकल प्रवासाला जवळपास २५ मिनिटांचा वेळ लागत होता. गेली चार वर्षे वेगमर्यादा असल्याने १४ मिनिटांच्या प्रवासाला आणखी ११ मिनिटे अधिक लागत असल्याने प्रवाशांचे संपूर्ण वेळापत्रकच बिघडत होते. मात्र आता मध्य रेल्वेने वेगमर्यादा शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. डाऊन मार्गावरील वेग आणखी ताशी ५0 किमीने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे ते डोंबिवली या दरम्यान जलद लोकलचा वेग हा ताशी ८0 किमी एवढा जाऊ शकतो आणि लोकल या पुन्हा वेळेत धावू शकतात, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.