शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

डोंबिवली प्रदूषण प्रकरण, ३१ ऑगस्ट रोजी सुनावणी

By admin | Updated: August 22, 2016 18:15 IST

डोंबिवली-अंबरनाथ व डोंबिवलीतील रासायनिका सांडपाणी प्रक्रिया प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने १४२ कारखाने बंद करण्याची नोटिस दिली होती.

ऑनलाइन लोकमत 

डोंबिवली, दि. २२ - डोंबिवली-अंबरनाथ व डोंबिवलीतील रासायनिका सांडपाणी प्रक्रिया  प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने १४२ कारखाने बंद करण्याची नोटिस दिली होती. या नोटिसला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका राष्ट्रीय हरीत लवादाकडे कारखानदार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. 
 
या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आत्ता 31 ऑगस्ट रोजी होणार आहे. 2 जुलै रोजी बजावलेल्या नोटिसला स्थगिती मिळावी यासाठी कारखानदारांनी लवादाकडे 11 जुलै रोजी धाव घेतली. या याचिकेवर सुनावणी होणार होती. त्या दिवशी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वकीलांकडून काही अवधी मागण्यात आला.
 
त्यामुळे लवादाकडून याचिकेवर सुनावणीच झाली नाही. 19 ऑगस्ट रोजी त्यावर सुनावणी होणार होती. 19 ऑगस्ट रोजी प्रदूषण मंडळाचे वकिल अनुपस्थित राहिल्याने या प्रकरणाची सुनावणी आज 22 ऑगस्ट रोजी होणार होती. कारखानदारांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजालेल्या नोटिसांच्या प्रति लवादास सादर केल्या गेल्या. या प्रति अस्पष्ट असल्याने त्यांच्या चांगल्या प्रति कारखानदारांनी त्यांच्या याचिका कागदसोबत जोडाव्यात असे लवादाकडून सूचित करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणावर आजही देखील सुनावणी झाली नाही. 
 
येत्या 31 ऑगस्ट रोजी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
कारखानदारांच्या याचिकेवर 31 ऑगस्ट रोजी सुनावणी आहे. त्याच दिवशी ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेच्या याचिकेवर 2013 पासून सुनावणी न्यायप्रविष्ट आहे. मागील तारखेच्या सुनावणीत पर्यावरण खात्याच्या सचिव संचालकांनी त्यांच्या वतीने सत्यप्रतिज्ञा पत्र सादर केले होते. त्यावर आत्ता वनशक्तीला बाजू मांडण्यास लवादाने सांगितले आहे. येत्या 31 ऑगस्ट रोजी वनशक्ती त्यांची बाजू लवादासमोर मांडणार असल्याचे याचिकाकर्ते अश्वीन अघोर यांनी सांगितले.