शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
5
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
6
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
11
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
12
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
13
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
14
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
15
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
16
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
17
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
18
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
19
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

ग्रामपंचायतींना हवीय मुंबईत जागा !

By admin | Updated: November 14, 2015 03:39 IST

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सरकारी कामानिमित्त मुंबईला जावे लागते. मात्र राहण्याची व्यवस्था नसल्याने हॉटेल किंवा इतरत्र राहण्याशिवाय पर्याय नसतो

जगदीश कोष्टी,  साताराग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सरकारी कामानिमित्त मुंबईला जावे लागते. मात्र राहण्याची व्यवस्था नसल्याने हॉटेल किंवा इतरत्र राहण्याशिवाय पर्याय नसतो. मुंबईत प्रत्येक ग्रामपंचायतीला हक्काची जागा मिळावी, यासाठी वाई तालुक्यातील ‘यशवंत आवास विकास मंडळी’ संस्थेच्या पुढाकारातून राज्यातील ७,३०० ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव करून मुंबईला पाठविले आहेत.शेतकऱ्यांपासून विविध घटकांना कामानिमित्त मुंबईला जावे लागते. मात्र मुक्काम करण्याची वेळ आलीच तर काय करायचे, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. त्याची सोडवणूक करण्यासाठी यशवंत संस्थेची स्थापना झाली. राज्यातील ३५८ तालुक्यांतील २७ हजार ९०३ ग्रामपंचायती व ४४ हजार ७०० महसुली गावांशी संस्थेने पत्रांद्वारे संपर्क साधला. त्यासाठी संस्थेचे विजय यादव यांनी ४ लाख रुपये खर्च केले. विशेष म्हणजे पत्र मिळाल्यानंतर मुंबईत सुमारे दीड हजार फुटांचे मोफत घर मिळावे म्हणून ७,३०० ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव केले, तसेच हक्काच्या घरासाठी वाई तालुक्यातील वेळे येथील ‘यशवंत आवास विकास मंडळी’ संस्थेला अधिकारही दिले आहेत.