शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

गोरक्षक हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत: रामदास आठवले

By admin | Updated: May 23, 2017 20:15 IST

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गोरक्षक हे कायद्यापेक्षा मोठे नसल्याचं म्हटलं आहे.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 23 - भाजपा आणि त्याच्या समर्थक संघटना गोमांस बंदीसाठी आग्रही भूमिका घेत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गोरक्षक हे कायद्यापेक्षा मोठे नसल्याचं म्हटलं आहे. 
 
गोरक्षक हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, जर काही बेकायदेशीर घडताना त्यांनी पाहिलं तर कायदा हातात घेण्यापेक्षा त्याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती द्यायला हवी असं ते म्हणाले. 
 
औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बातचीत करताना,  ""गोरक्षकांसह कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही, काही बेकायदेशीर घडत असेल तर कायदा हातात घेण्यापेक्षा पोलिसांना त्याबाबत कळवावं. स्वतःच्या पोटासाठी मेलेल्या गायींची चामडी काढणा-या लोकांना निर्दयीपणे मारलं जात आहे हे दुर्देवी आहे"" असं आठवले म्हणाले.  
 
यावेळी बोलताना राज्यातील फडणवीस सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असंही ते म्हणाले. राज्यातील भाजपा सरकार बहुमतापासून 14 ते 15 जागा दूर आहे. जर शिवसेनेने समर्थन काढलं तर मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मध्यावधी निवडणुकांसाठी जाऊ नका असं सांगेल. तसंच समर्थन न काढण्याची शिवसेनेलाही विनंती करेलं. फडणवीस सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास असल्याचं आठवले म्हणाले.