शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

गोरक्षक हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत: रामदास आठवले

By admin | Updated: May 23, 2017 20:15 IST

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गोरक्षक हे कायद्यापेक्षा मोठे नसल्याचं म्हटलं आहे.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 23 - भाजपा आणि त्याच्या समर्थक संघटना गोमांस बंदीसाठी आग्रही भूमिका घेत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गोरक्षक हे कायद्यापेक्षा मोठे नसल्याचं म्हटलं आहे. 
 
गोरक्षक हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, जर काही बेकायदेशीर घडताना त्यांनी पाहिलं तर कायदा हातात घेण्यापेक्षा त्याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती द्यायला हवी असं ते म्हणाले. 
 
औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बातचीत करताना,  ""गोरक्षकांसह कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही, काही बेकायदेशीर घडत असेल तर कायदा हातात घेण्यापेक्षा पोलिसांना त्याबाबत कळवावं. स्वतःच्या पोटासाठी मेलेल्या गायींची चामडी काढणा-या लोकांना निर्दयीपणे मारलं जात आहे हे दुर्देवी आहे"" असं आठवले म्हणाले.  
 
यावेळी बोलताना राज्यातील फडणवीस सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असंही ते म्हणाले. राज्यातील भाजपा सरकार बहुमतापासून 14 ते 15 जागा दूर आहे. जर शिवसेनेने समर्थन काढलं तर मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मध्यावधी निवडणुकांसाठी जाऊ नका असं सांगेल. तसंच समर्थन न काढण्याची शिवसेनेलाही विनंती करेलं. फडणवीस सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास असल्याचं आठवले म्हणाले.