शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

मुंबईकरांसाठी गुड न्यूज, मोडकसागर, तानसा धरण ओव्हरफ्लो

By admin | Updated: August 2, 2016 08:15 IST

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणा-या सात तलावांपैकी चार तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २ - मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणा-या सात तलावांपैकी चार तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. हे तलाव दुथडी भरुन वाहू लागल्यामुळे मुंबईकरांची पुढच्या वर्षभरासाठीची पाण्याची चिंता मिटली आहे. 
 
रात्री अकराच्या सुमारास मोडकसागर तलाव ओव्हरफ्लो झाला तर, मध्यरात्री तीनच्या सुमारास तानसा तलाव दुथडी भरुन वाहू लागल्याचे ठाणे महापालिकेला कळवण्यात आले. यापूर्वीच मुंबईला पाणी पुरवठा करणारे विहार, तुळशी तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. सातपैकी चार तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. 
 
मागच्यावर्षी मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलाव क्षेत्रात कमी पाऊस झाल्यामुळे पाणी कपात लागू करण्यात आली होती. अगदी अलीकडे चांगला पाऊस झाल्याने ही पाणी कपात रद्द करण्यात आली. मुंबईला मोडकसागर, तानसा, विहार, तुलसी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा धरणातून पाणी पुरवठा होतो.