शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

डिंभे धरण झाले रिकामे

By admin | Updated: May 30, 2016 01:34 IST

डिंभे धरणातील पाण्याने तळ गाठला असून, धरणात शून्य टक्के पाणीसाठा झाला आहे.

घोडेगाव : डिंभे धरणातील पाण्याने तळ गाठला असून, धरणात शून्य टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणातून डाव्या व उजव्या कालव्याद्वारे सिंचनाला व पिण्याला पाणी गेल्याने धरण पूर्ण रिकामे झाले आहे. पाणी सोडण्याच्या योग्य नियोजनामुळे पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांतील हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली आली. डिंभे धरणाची क्षमता १२.७० टीएमसी असून, १ टीएमसी मृतसाठा आहे. सध्या धरणात १.०३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. धरणातील पाणी खाली गेल्याने डावा, उजवा कालवा अथवा नदीमध्ये पाणी सोडणे पूर्ण बंद झाले आहे. भविष्यात पाऊस लांबल्यास धरणातील मृतसाठ्यातून टॅँकरद्वारे पाणी न्यावे लागेल. त्यामुळे धरण भरण्यासाठी सर्वांना पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. आंबेगाव तालुक्यातील १०७८५ हेक्टर क्षेत्र डिंभे धरणातील डाव्या कालव्याच्या पाण्यावर २१२४, तर उजव्या कालव्यावर ८६६१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. या पाण्यामुळे पूर्वीचा दुष्काळी भाग बागायती झाला आहे. जुन्नर, श्रीगोंदा, कर्जत, कर्माळा, पारनेर या तालुक्यांतील शेतीसुद्धा डिंभ्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. आमच्या भागात पाऊस पडला नाही तरी चालेल; मात्र धरणात पाऊस पडू द्या, असे शेतकरी म्हणू लागले आहेत.