शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

डिंभे धरण झाले रिकामे

By admin | Updated: May 30, 2016 01:34 IST

डिंभे धरणातील पाण्याने तळ गाठला असून, धरणात शून्य टक्के पाणीसाठा झाला आहे.

घोडेगाव : डिंभे धरणातील पाण्याने तळ गाठला असून, धरणात शून्य टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणातून डाव्या व उजव्या कालव्याद्वारे सिंचनाला व पिण्याला पाणी गेल्याने धरण पूर्ण रिकामे झाले आहे. पाणी सोडण्याच्या योग्य नियोजनामुळे पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांतील हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली आली. डिंभे धरणाची क्षमता १२.७० टीएमसी असून, १ टीएमसी मृतसाठा आहे. सध्या धरणात १.०३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. धरणातील पाणी खाली गेल्याने डावा, उजवा कालवा अथवा नदीमध्ये पाणी सोडणे पूर्ण बंद झाले आहे. भविष्यात पाऊस लांबल्यास धरणातील मृतसाठ्यातून टॅँकरद्वारे पाणी न्यावे लागेल. त्यामुळे धरण भरण्यासाठी सर्वांना पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. आंबेगाव तालुक्यातील १०७८५ हेक्टर क्षेत्र डिंभे धरणातील डाव्या कालव्याच्या पाण्यावर २१२४, तर उजव्या कालव्यावर ८६६१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. या पाण्यामुळे पूर्वीचा दुष्काळी भाग बागायती झाला आहे. जुन्नर, श्रीगोंदा, कर्जत, कर्माळा, पारनेर या तालुक्यांतील शेतीसुद्धा डिंभ्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. आमच्या भागात पाऊस पडला नाही तरी चालेल; मात्र धरणात पाऊस पडू द्या, असे शेतकरी म्हणू लागले आहेत.