शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

तत्काळ पासपोर्ट मिळणो अधिक सोपे

By admin | Updated: September 20, 2014 00:21 IST

तत्काळ पासपोर्टच्या अपॉइटमेंट मिळत नसल्याने तातडीने परदेश दौ:यावर जाण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या.

पुणो : तत्काळ पासपोर्टच्या अपॉइटमेंट मिळत नसल्याने तातडीने परदेश दौ:यावर जाण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या. या पाश्र्वभूमीवर तत्काळ पासपोर्टच्या अपॉइंटमेंटमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. येत्या 22 सप्टेंबरपासून त्यामध्ये टप्प्या-टप्प्याने वाढ केली जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी दिली. 
तत्काळ पासपोर्टच्या अपॉइंटमेंटकरिता पुणो शहरासाठी परराष्ट्र मंत्रलयाकडून 11क् ची मर्यादा ठरवून देण्यात आली होती. पुणो विभागामध्ये तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज करणा:यांची संख्या मोठी असल्याने पासपोर्ट अर्जदारांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत होता. या पाश्र्वभूमीवर गोतसुर्वे यांनी सातत्याने परराष्ट्र विभागाकडे पाठपुरावा करून, त्यामध्ये वाढ करून घेतली आहे. 
पुणो पासपोर्ट विभागामध्ये पुणो, सातारा, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर व सोलापूर या 6 जिल्ह्यांचा समावेश होतो. पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर कागदपत्रंच्या पडताळणीसाठी अर्जदारांना वेळ दिली जाते. साधारणत : दररोज 8क्क् ते 9क्क् अपॉइंटमेंट अर्जदारांना दिल्या जातात, त्यापैकी 11क् अपॉइंटमेंट या तत्काळसाठी दिल्या जात होत्या. पासपोर्टसाठी अर्ज करणा:यांची संख्या मोठी असल्याने तत्काळ पासपोर्टसाठी अपॉइंटमेंटच मिळत नसल्याच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात येत होत्या.
पासपोर्टसाठी अर्ज केल्यास कागदपत्र पडताळणीसाठी दीड ते दोन महिन्यांनंतरची अपॉइंटमेंट मिळते, त्याचवेळी तत्काळसाठी अर्ज केला असता, आठवडय़ाच्या आत कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविले जाते. तत्काळसाठी 
अर्ज केल्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पासपोर्ट वितरित केल्यानंतर 
पार पाडली जाते. त्यामुळे अर्ज केल्यापासून 8 दिवसांच्या आत अर्जदाराला पासपोर्ट 
मिळतो.  (प्रतिनिधी)
 
अतिमहत्त्वाच्या कामासाठी ‘तत्काळ’चा वापर व्हावा
तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज करताना गॅझेट ऑफिसरचे शिफारस पत्र जोडणो बंधनकारक आहे. काही वरिष्ठ अधिका:यांकडून अनेक पासपोर्ट अर्जधारकांना तत्काळसाठी आवश्यक असणारी शिफारस पत्रे वारंवार दिली जात होती. पासपोर्ट कार्यालयाकडून अशा अधिका:यांची यादी तयार करून, अशा पद्धतीने कोणतीही शहानिशा न करता, शिफारस पत्रे देऊ नयेत, अशी सूचना त्यांना करण्यात आली आहे. अति महत्त्वाच्या कामासाठी परदेशात जायचे असेल, तरच तत्काळमधून अर्ज करावा. पर्यटन, मौजमजेच्या वारीसाठी तत्काळमधून अर्ज करू नयेत, असे आवाहन पासपोर्ट विभागाकडून करण्यात आले आहे.