शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

दलित हत्याकांडातील तिघांवर अंत्यसंस्कार

By admin | Updated: October 24, 2014 03:56 IST

निर्घृणपणे हत्या केलेल्या दलित कुटुंबातील तिघांवर जवखेडे खालसा येथे शोकाकूल वातावरणात गुरुवारी अंत्यसंस्कार आले

पाथर्डी (अहमदनगर) : निर्घृणपणे हत्या केलेल्या दलित कुटुंबातील तिघांवर जवखेडे खालसा येथे शोकाकूल वातावरणात गुरुवारी अंत्यसंस्कार आले. मात्र घटनेला दोन दिवस उलटल्यानंतरही आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश न आल्याने संताप व्यक्त होत आहे.गुरूवारी जाधव कुटुंबीयांचे नातेवाईक व दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले. सोमवारी रात्री संजय जगन्नाथ जाधव ,जयश्री संजय जाधव व सुनील संजय जाधव यांची धारदार शस्त्रांनी हत्या करून मृतदेहाचे तुकडे विहिरीत टाकण्यात आले होते. तिनही मृतदेह औरंगाबाद येथील रासायनिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. उत्तरीय तपासणीनंतर गुरुवारी मृतदेह जवखेडे खालसा येथे आणण्यात आले. गावात मोठा फौजफाटा होता. (प्रतिनिधी) ०