शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

संमेलनाची परदेशवारी सरकारी खर्चातून नको

By admin | Updated: May 1, 2015 01:06 IST

साहित्य संमेलनाप्रमाणे विश्व साहित्य संमेलनासाठी शासनाने निधी देण्याची मागणी साहित्य महामंडळाने केली आहे.

पुणे : साहित्य संमेलनाप्रमाणे विश्व साहित्य संमेलनासाठी शासनाने निधी देण्याची मागणी साहित्य महामंडळाने केली आहे. मात्र, विश्व साहित्य संमेलनाची परदेशवारी शासनाच्या खर्चातून करता येणार नाही. त्यासाठी बाहेरून निधी उपलब्ध करून देता येईल, असा सल्ला सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांना आज दिला. विश्व साहित्य संमेलनासाठी दक्षिण आफ्रिकेचे निमंत्रण आले आहे. परंतु, त्यासाठी निम्मा खर्च साहित्य महामंडळाला करावा लागणार आहे. त्यामुळे २५ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. गतवर्षी शासनाने निधी दिला होता. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीच्या सरकारनेही निधी देण्याची मागणी केली आहे. त्याविषयी तावडे म्हणाले, की शासन परदेशवारीसाठी थेट निधी देऊ शकणार नाही. मात्र, बाहेरून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. (प्रतिनिधी)४मराठी सिनेमांना प्राइम टाइम मिळावा यासाठी चित्रपट निर्मात्यांनी एकत्र येऊन चर्चा करून समन्वयातून मार्ग काढावा. ज्याप्रमाणे हिंदी चित्रपट निर्माते आपआपसातील समन्वयातून चित्रपट प्रदर्शनाच्या तारखांचे नियोजन करतात. त्याप्रमाणे मराठी चित्रपट निर्मात्यांनी प्राइम टाइमविषयी भूमिका घ्यावी, असा सल्ला विनोद तावडे यांनी दिला.