शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

पाच लाख नागरिकांना टँकरने पाणी

By admin | Updated: June 4, 2014 22:18 IST

सोलापूर या जिल्‘ातील २८९ गावातील १ हजार १७३ वाड्यावस्तीतील ५ लाख १५ हजार ७२८ नागरिकांना २३६ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

पुणे : उन्हाच्या झळांमुळे पुणे विभागातील पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली असून, पुणे, सांगली आणि सोलापूर या जिल्‘ातील २८९ गावातील १ हजार १७३ वाड्यावस्तीतील ५ लाख १५ हजार ७२८ नागरिकांना २३६ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी टंचाईतून सुटकेसाठी बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. गेल्या वर्षी पुणे विभागात पावसाने दमदार हजेरी लावली होती. तसेच परतीचा पाऊसही जोरदार झाला होता. प्रशासनाने २०१२ सालच्या दुष्काळाच्या पार्वभूमीवर जलयुक्त अभियानाची कामे सुरू केली होती. त्या अंतर्गत २ हजार १६ जुन्या सिमेंट नाल्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. तर ३७६ कोल्हापूर साठवण बंधारे, ६ हजार ४०० समतल चर, १ हजार १९२ शेततळे, २ हजार ३८६ नवीन साखळी बंधारे व ४ हजार ८२३ विहिरींच्या पुनर्भरणाची कामे करण्यात आली होती. विभागात झालेला समाधानकारक पाऊस व जलयुक्त अभियानांच्या कामांमुळे पाणीसाठ्यात वाढ झाली. परिणामी आज अखेर विभागात एकही चारा छावणी उभारावी लागली नाही.याबाबत पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाताली अधिकारी म्हणाले, गेल्या वर्षर्ी या काळात विभागातील १ हजार १२० गावातील २६ लाख ८८ हजार ३५६ नागरिकांना १ाहजार ४६८ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. जलयुक्त अभियानामुळे दुष्काळावर मात करण्यास मदत झाली आहे. मात्र अजूनही काही गावांत पाणी टंचाईची समस्या कायम आहे.