शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नरदोडा येथे पहिल्याच पावसात मुरले शेततळ्यात पाणी

By admin | Updated: June 23, 2016 22:50 IST

दर्यापूर तालुक्यातील नरदोडा येथे जलयुक्त शिवारअभियानांतर्गत ८० शेततळे करण्यात आली आहेत. शेततळे यशस्वी झाले का, एका शेततळयातून किती एकर शेतीला सिंचन

ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. २३ -  दर्यापूर तालुक्यातील नरदोडा येथे जलयुक्त शिवारअभियानांतर्गत ८० शेततळे करण्यात आली आहेत. शेततळे यशस्वी झाले का, एका शेततळयातून किती एकर शेतीला सिंचन सुविधा पुरविली जाऊ शकते हे जाणून घेण्यासाठी 'लोकमत'ने प्रातिनिधिक स्वरुपात अरुण विश्वासराव टाले यांच्या शेततळ्याची निवड केली. रविवारी रात्री दर्यापूर तालुक्यात विजेच्या कडकडाटासह दोन तास जोरदार पाऊस झाला. त्याअनुषंगाने या शेततळयाची पाहणी केली असता पहिल्याच पावसात या शेततळ्यात मुबलक स्वरुपात जलसाठा झाला. या ठिकाणी पूर्वी अल्पसाठा होता. टाले यांच्या शेतातील हे शेततळे ३० मीटर बाय ३० मिटर व खोली १० फुट या आकाराचे आहे. सन २०१५-१६ या वर्षांत शेततळे खोदण्यात आले. या शेततळ्यात व्यापक जलसाठा झाल्यास त्यातून ६ ते ७ एकर खरीप आणि रबी अशा दोन्ही हंगामातील पिके सिंचनाखाली येऊ शकतात. सप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये पाऊस अपेक्षित धरून शेतीला पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रगतिशील शेतकरी विलास टाले व विलास पोटे या शेतकऱ्यांशी चर्चा केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गावातील शेततळयांची पाहणी केली होती. व अनेक नविन शेततळयांचे भूमिपूजनही केले होते. (प्रतिनिधी) १) शेततळ्यात पहिल्याच पावसात जलसाठा झाला. २) सलग पावसाची नोंद झाल्यास व्यापक जलसाठा होऊ शकतो. ३) नरदोडा येथे एकाच गावात सर्वाधिक ८० शेततळी पूर्ण४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिनाभरापूर्वीच दिली होती भेट.