शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

बहिष्कार कायद्यांतर्गत अंनिस गुन्हे दाखल करणार

By admin | Updated: July 16, 2017 00:51 IST

महाराष्ट्र शासनातर्फे ३ जुलैला सामाजिक जात पंचायत बहिष्कार कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन समिती पीडित कुटुंबाच्या वतीने

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महाराष्ट्र शासनातर्फे ३ जुलैला सामाजिक जात पंचायत बहिष्कार कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन समिती पीडित कुटुंबाच्या वतीने जातपंचायतीविरुद्ध गुन्हे दाखल करुन त्यांना न्याय मिळून देणार आहे, अशी माहिती समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. पाटील म्हणाले, ‘‘हा कायदा लागू झाल्यानंतर अनेक पीडित लोकांना जातपंचायतीच्या जाचातून मुक्ततेचा मार्ग मिळाला आहे. राज्यभर खेडे गावातील वाडी वस्त्यांपर्यंत या कायद्याबद्दल जनजागृती अभियान राबविणार आहे. कायद्याची कठोर अंमलबजावणी व कलमांची महिती व्हावी, हा उद्देश डोळ््यासंमोर ठेऊन पोलिसांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.’’आत्तापर्यंत जातपंचायतीच्या दबावामुळे पीडित लोकं आपली तक्रार समाजासमोर आणायला घाबरत असत. या कायद्याने अनेक कुटुंबे तक्रार घेऊन आमच्याकडे यायला सुरुवात झाली आहे, असे कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले.सोशल मीडियातील अंधश्रद्धेवर ‘वॉच’सोशल मीडियातून पसरविल्या जाणाऱ्या अंधश्रद्धेवर आमच्या विवेकी तरुणांचा ‘वॉच’ आहे. अविवेकी संदेशांना विवेकी विचारांनी उत्तर दिले जात आहे, अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी यवतमाळमध्ये दिली. मागील वर्षीच समितीने सोशल मीडिया विभाग सुरू केला. सध्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे मेसेज मोठ्या प्रमाणात पसरविले जात आहे. त्याला ‘काउंटर’ करणारे विवेकी विचारांचे मेसेज तयार करून सोशल मीडियात देण्याचे काम हा विभाग करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.