शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडे वेगवेगळे

By admin | Updated: January 24, 2016 00:10 IST

महाराष्ट्रात २0१५ साली एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, असे दोनच् दिवसांपूर्वी राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले असले तरी सरकारच्याच मदत व पुनर्वसन खात्याच्या

मुंबई : महाराष्ट्रात २0१५ साली एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, असे दोनच् दिवसांपूर्वी राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले असले तरी सरकारच्याच मदत व पुनर्वसन खात्याच्या आकड्यांनुसार या वर्षात ३२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मदत आणि पुनर्वसन खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या करणाऱ्या ३२२८ पैकी १८४१ शेतकऱ्यांची कुटुंबे भरपाई मिळण्यास पात्र आहेत.कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी दावा केला की राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केलेली माहिती आणि आपल्या खात्याचे आकडे वेगवेगळे असले तरी ते दोन्ही बरोबरचआहेत. ज्या शेतकऱ्यांनी केवळ शेतीविषयक कारणास्तव आत्महत्या केल्या आणि ज्यांची कुटुंबे त्याभरपाई मिळण्यास पात्र आहेत, त्यांची माहिती सरकारने न्यायालयासमोर ठेवली आहे. मात्र, राज्य सरकारनेच श्ेतकऱ्यांच्या आत्महत्यासंदर्भात दोन वेगवेगळे आकडे सादर केल्यामुळे विधिमंडळाच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही या प्रश्नावर सरकारला धारेवर धरू, असेविरोधी पक्षांतर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)