शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
4
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
5
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
6
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
7
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
8
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
9
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
10
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
11
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
13
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
14
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
15
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
16
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
17
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
18
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
19
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
20
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

पाचवीच्या दप्तराचे ओझे घटले!

By admin | Updated: May 8, 2015 01:53 IST

आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमात बदल केला असून, तीन विषयांचे एकत्रीकरण करून एकच पुस्तक तयार करण्यात आले आहे.

जितेंद्र दखणे, अमरावतीआगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमात बदल केला असून, तीन विषयांचे एकत्रीकरण करून एकच पुस्तक तयार करण्यात आले आहे. पूर्वी आठ विषयांची आठ पुस्तके घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत होते. नव्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होणार असून, त्यांना दिलासा मिळाला आहे. दप्तराच्या वाढत्या ओझ्या संदर्भात गेल्या दोन वर्षांपासून पालक आणि शिक्षक चिंतेत होते. याची दखल घेत पुस्तकांची संख्या कमी करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी नवीन अभ्यासक्रमांची आखणी करण्यात आली आहे. आता सर्वच अभ्यासक्रमांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. आहे. पूर्वी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व अभ्यासेतर मूल्यमापन सहा महिन्यांनी अथवा वार्षिक होत होते. नवीन अभ्यासक्रमानुसार आता विद्यार्थ्यांचे नियमित मूल्यमापन होईल. यात विद्यार्थ्यांच्या कमकुवत बाजूंचा अभ्यास करून त्या सोडविण्याचा विचारही होईल.