शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

पंधरा वर्षापासून निराधारांचे मानधन जैसे थे !

By admin | Updated: November 27, 2015 01:38 IST

राज्यात २७ लाख निराधार

विवेकानंद ठाकरे / रिसोड (जि. वाशिम) : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दिल्या जाणार्‍या अनुदानात गत पंधरा वर्षांपासून कोणतीही वाढ करण्यात आली नाही. महागाईच्या काळात ६00 रुपयावरून एक हजार रुपये मानधन मिळावे म्हणून निराधार लाभार्थ्यांची मागणी आहे. भूमिहीन, निराधार लाभार्थींना उतारवयात आर्थिक मदतीचा हात म्हणून सामाजिक न्याय विभागातर्फे संजय गांधी निराधार योजना, ङ्म्रावण बाळ योजना, वृद्धापकाळ आदी योजना शासनाने सुरू केल्या आहेत. प्रारंभी या योजनेचे मानधन दर महिना केवळ ७५ रुपये होते. त्यानंतर १५0 रुपये, २२५ रुपये, ३५0 रुपये अशी मानधनात टप्याटप्याने वाढ होत गेली. १९९३ मध्ये मानधन ५00 रुपयांवर पोहचले. २000 साली १00 रुपयांची वाढ केल्याने मानधनाचा आकडा ६00 रुपयावर गेला. त्यानंतर मानधनात कोणत्याही प्रकारे वाढ करण्यात आली नाही. गत चार-पाच वर्षांपासून महागाईने कळस गाठला आहे. महगाईच्या काळात निराधारांना ६00 रुपयाचे अनुदान तोकडे असून हे मानधन वेळेवर मिळेल याची कुठलीच खात्री नाही. महसूल विभागाच्या नोंदीनुसार राज्यात २७ लाख निराधार आहेत. मानधनात वाढ आणि दरमहा मानधन मिळावे, अशी निराधार लाभार्थ्यांची मागणी आहे. महागाई वाढत चालल्याने मानधनातही वाढ होणे गरजेचे आहे. निराधार लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये मानधन असावे. हा प्रश्न शासनदरबारी मांडणार आहे.