शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

पंधरा वर्षापासून निराधारांचे मानधन जैसे थे !

By admin | Updated: November 27, 2015 01:38 IST

राज्यात २७ लाख निराधार

विवेकानंद ठाकरे / रिसोड (जि. वाशिम) : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दिल्या जाणार्‍या अनुदानात गत पंधरा वर्षांपासून कोणतीही वाढ करण्यात आली नाही. महागाईच्या काळात ६00 रुपयावरून एक हजार रुपये मानधन मिळावे म्हणून निराधार लाभार्थ्यांची मागणी आहे. भूमिहीन, निराधार लाभार्थींना उतारवयात आर्थिक मदतीचा हात म्हणून सामाजिक न्याय विभागातर्फे संजय गांधी निराधार योजना, ङ्म्रावण बाळ योजना, वृद्धापकाळ आदी योजना शासनाने सुरू केल्या आहेत. प्रारंभी या योजनेचे मानधन दर महिना केवळ ७५ रुपये होते. त्यानंतर १५0 रुपये, २२५ रुपये, ३५0 रुपये अशी मानधनात टप्याटप्याने वाढ होत गेली. १९९३ मध्ये मानधन ५00 रुपयांवर पोहचले. २000 साली १00 रुपयांची वाढ केल्याने मानधनाचा आकडा ६00 रुपयावर गेला. त्यानंतर मानधनात कोणत्याही प्रकारे वाढ करण्यात आली नाही. गत चार-पाच वर्षांपासून महागाईने कळस गाठला आहे. महगाईच्या काळात निराधारांना ६00 रुपयाचे अनुदान तोकडे असून हे मानधन वेळेवर मिळेल याची कुठलीच खात्री नाही. महसूल विभागाच्या नोंदीनुसार राज्यात २७ लाख निराधार आहेत. मानधनात वाढ आणि दरमहा मानधन मिळावे, अशी निराधार लाभार्थ्यांची मागणी आहे. महागाई वाढत चालल्याने मानधनातही वाढ होणे गरजेचे आहे. निराधार लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये मानधन असावे. हा प्रश्न शासनदरबारी मांडणार आहे.