शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

पंधरा वर्षापासून निराधारांचे मानधन जैसे थे !

By admin | Updated: November 27, 2015 01:38 IST

राज्यात २७ लाख निराधार

विवेकानंद ठाकरे / रिसोड (जि. वाशिम) : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दिल्या जाणार्‍या अनुदानात गत पंधरा वर्षांपासून कोणतीही वाढ करण्यात आली नाही. महागाईच्या काळात ६00 रुपयावरून एक हजार रुपये मानधन मिळावे म्हणून निराधार लाभार्थ्यांची मागणी आहे. भूमिहीन, निराधार लाभार्थींना उतारवयात आर्थिक मदतीचा हात म्हणून सामाजिक न्याय विभागातर्फे संजय गांधी निराधार योजना, ङ्म्रावण बाळ योजना, वृद्धापकाळ आदी योजना शासनाने सुरू केल्या आहेत. प्रारंभी या योजनेचे मानधन दर महिना केवळ ७५ रुपये होते. त्यानंतर १५0 रुपये, २२५ रुपये, ३५0 रुपये अशी मानधनात टप्याटप्याने वाढ होत गेली. १९९३ मध्ये मानधन ५00 रुपयांवर पोहचले. २000 साली १00 रुपयांची वाढ केल्याने मानधनाचा आकडा ६00 रुपयावर गेला. त्यानंतर मानधनात कोणत्याही प्रकारे वाढ करण्यात आली नाही. गत चार-पाच वर्षांपासून महागाईने कळस गाठला आहे. महगाईच्या काळात निराधारांना ६00 रुपयाचे अनुदान तोकडे असून हे मानधन वेळेवर मिळेल याची कुठलीच खात्री नाही. महसूल विभागाच्या नोंदीनुसार राज्यात २७ लाख निराधार आहेत. मानधनात वाढ आणि दरमहा मानधन मिळावे, अशी निराधार लाभार्थ्यांची मागणी आहे. महागाई वाढत चालल्याने मानधनातही वाढ होणे गरजेचे आहे. निराधार लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये मानधन असावे. हा प्रश्न शासनदरबारी मांडणार आहे.