शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा वर्षापासून निराधारांचे मानधन जैसे थे !

By admin | Updated: November 27, 2015 01:38 IST

राज्यात २७ लाख निराधार

विवेकानंद ठाकरे / रिसोड (जि. वाशिम) : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दिल्या जाणार्‍या अनुदानात गत पंधरा वर्षांपासून कोणतीही वाढ करण्यात आली नाही. महागाईच्या काळात ६00 रुपयावरून एक हजार रुपये मानधन मिळावे म्हणून निराधार लाभार्थ्यांची मागणी आहे. भूमिहीन, निराधार लाभार्थींना उतारवयात आर्थिक मदतीचा हात म्हणून सामाजिक न्याय विभागातर्फे संजय गांधी निराधार योजना, ङ्म्रावण बाळ योजना, वृद्धापकाळ आदी योजना शासनाने सुरू केल्या आहेत. प्रारंभी या योजनेचे मानधन दर महिना केवळ ७५ रुपये होते. त्यानंतर १५0 रुपये, २२५ रुपये, ३५0 रुपये अशी मानधनात टप्याटप्याने वाढ होत गेली. १९९३ मध्ये मानधन ५00 रुपयांवर पोहचले. २000 साली १00 रुपयांची वाढ केल्याने मानधनाचा आकडा ६00 रुपयावर गेला. त्यानंतर मानधनात कोणत्याही प्रकारे वाढ करण्यात आली नाही. गत चार-पाच वर्षांपासून महागाईने कळस गाठला आहे. महगाईच्या काळात निराधारांना ६00 रुपयाचे अनुदान तोकडे असून हे मानधन वेळेवर मिळेल याची कुठलीच खात्री नाही. महसूल विभागाच्या नोंदीनुसार राज्यात २७ लाख निराधार आहेत. मानधनात वाढ आणि दरमहा मानधन मिळावे, अशी निराधार लाभार्थ्यांची मागणी आहे. महागाई वाढत चालल्याने मानधनातही वाढ होणे गरजेचे आहे. निराधार लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये मानधन असावे. हा प्रश्न शासनदरबारी मांडणार आहे.