शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

अतिवृष्टीत शेतजमिनी वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल

By admin | Updated: August 24, 2016 15:56 IST

धुवोली-टोकावडे (ता. खेड) परिसरात आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतजमिनी वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे

ऑनलाइन लोकमत
डेहणे, दि. २४ -  धुवोली-टोकावडे (ता. खेड) परिसरात आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतजमिनी वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या काही दिवसात होत असलेल्या पावसाने टोकावडे येथे कळमजादºयात मारुती मोरमारे यांच्या शेतात भूस्खलन होऊन बांधणीचा मोठा भाग वाहून गेला आहे. शेतातील पिके मातीसह वाहून गेल्याने दगड उघडे पडले आहेत. ५०-६० हेक्टर भातशेतीत दगड-मातीचा राडारोडा पडला आहे. हातचे पीक गेलेच; पण जमीनही वाहून गेल्याने बाधित सर्व शेतकरी संकटात आहेत. शेजारच्या धुवोली गावात तर डोंगराच्या माथ्यापासून गावाच्या पायथ्यापर्यंत असलेली संपूर्ण झोळच वाहून गेली आहे. २०-२५ शेतकºयांच्या जमिनीत राडारोडा वाहून आल्याने भातशेती गाडून गेली आहे. 
हीच परिस्थिती पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये आहे. 
पावसाने भातपिकाला फटका बसला आहे. शेतकरी आसमानी संकटात सापडला असतानाही कृषी व महसूल विभाग माहिती असूनही पंचनामा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. तलाठी, सर्कल आदेशासाठी अडून बसले आहेत. शेतकरी मात्र या अधिकाºयांपुढे हतबल झाला आहे. नुकसानभरपाई देण्याची तयारी दूरच; पण पंचनामा करून दिलासा देण्यासाठी ना अधिकारी आले ना लोकप्रतिनिधी. या वर्षी पीक गेलेच, पण जमिनीचेही अतोनात नुकसान झाल्याने  दुरुस्त करून घेणे शक्य नाही. त्वरित नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.
‘भीमाशंकर येथे नियोजन आणि सततचा पाऊस यामुळे पंचनामे करण्यास विलंब होत आहे. परंतु दोन-तीन दिवसांत पंचनामे करण्याचे काम सुरू होईल. तसे आदेश दिले आहेत.’
  - सुनील जोशी, तहसीलदार, खेड.