शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
3
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
4
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
5
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
6
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
7
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
8
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
9
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
10
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
11
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
12
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
13
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
14
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
15
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
16
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
17
एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, शेख यांची खंत; ना वडिलांच्या दफनविधीला, ना मुलीच्या लग्नाला आलाे !
18
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
19
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
20
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी एक; तानसा तलाव भरून वाहू लागला!

हळद उकळताना कढईत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 16:40 IST

शेतात काढलेली हळद उकळण्याची प्रक्रिया सुरू असताना उकळत्या कढईत पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना

ऑनलाइन लोकमत

फुलसावंगी (यवतमाळ), दि. 8 -  शेतात काढलेली हळद उकळण्याची प्रक्रिया सुरू असताना उकळत्या कढईत पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना महागाव तालुक्यातील टेंभी (काळी) येथे घडली.

सतीश गणेशराव मस्के (३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अल्पभूधारक शेतकरी सतीशने आपल्या शेतात यंदा हळद पिकाची लागवड केली होती. गत पंधरवाड्यात शेतातील हळद काढली. २७ मार्च रोजी हळद उकळण्याची प्रक्रिया सुरू होती. कढईतील पाणी कमी झाल्याने ती भरण्यासाठी पाईप जोडणे सुरू होते. कढईपर्यंत पाईप कमी पडत होता, पाईप ओढत असताना पाईपची कडी निसटली आणि शेतकरी सरळ उकळत्या पाण्यात जाऊन पडला. येथे उपस्थित शेतकऱ्यांनी तात्काळ त्याला बाहेर काढले. उकळत्या पाण्याने तो ४५ टक्के भाजला. प्रथम पुसद व नंतर नागपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. ११ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सतीशचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली, आई असा परिवार आहे.