शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

शेतकऱ्याने घेतला गळफास

By admin | Updated: July 4, 2017 04:31 IST

राज्य शासनाने चालू थकबाकीदारांना कर्जमाफी न दिल्यामुळे, रविवारी एका शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. या शेतकऱ्याने

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार/बारूळ (जि़ नांदेड) : राज्य शासनाने चालू थकबाकीदारांना कर्जमाफी न दिल्यामुळे, रविवारी एका शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. या शेतकऱ्याने यापूर्वीच चालू थकबाकी माफ करावी, अन्यथा इच्छामरण द्यावे, अशी मागणी केली होती़काशीनाथ कोळगिरे (५८) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. २९ जून रोजी त्यांच्यासह काटकळंबा येथील अन्य शेतकऱ्यांनी, ‘कर्जाचे नियमित हप्ते भरणे आमचा गुन्हा आहे का? आम्हाला कर्जमाफी नसेल, तर स्वेच्छेने मरण्याची परवानगी द्यावी,’ अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांसह उपविभागीय अधिकाऱ्याकडे केली होती़, तसेच हे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे फॅक्सही करण्यात आले. या वेळी येथील ४० शेतकऱ्यांनी चालू कर्ज न भरण्याचीही शपथ घेतली. बँकेच्या कर्जाचे डोंगर या पार्श्वभूमीवर मुलीचे लग्न कसे करावे, या विचाराने कोळगिरे यांना घेरले,यातून त्यांनी घरातच गळफास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे़ही घटना टळली असती...शासनाला यापूर्वीच या संदर्भात कल्पना दिली होती़ पीक कर्जदारांचे चालू कर्ज माफ झालेअसते, तर ही घटना टळली असती, असे काटकळंबा येथील शेतकरी बाळू पा़ पानपट्टेयांनी सांगितले.