शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

मतदार नोंदणीसाठी २१ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ

By admin | Updated: October 17, 2016 04:30 IST

राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या मोहिमेला निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली

मुंबई : राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या मोहिमेला निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली असून, आता २१ आॅक्टोबरपर्यंत नागरिकांना आपल्या नावाचा समावेश, नाव वगळणे अथवा दुरुस्तीसाठी अर्ज करता येणार आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी हीच यादी ग्राह्य धरली जाणार असल्याने या निवडणुकीत मतदान करू इच्छिणाऱ्या नवमतदारांसाठी नाव नोंदणीसाठी ही अंतिम संधी असणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १४ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या मोहिमेला एक आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली असून, आता २१ आॅक्टोबरपर्यंत नाव नोंदणी, दुरुस्ती अथवा स्थलांतरासाठी मतदारांना अर्ज करता येणार आहे. १६ सप्टेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली नसतील अथवा यादीतील नोंदीत सुधारणा, दुरुस्ती करायच्या असतील अशा मतदारांनी २१ आॅक्टोबरपर्यंत आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात तसेच अतिरिक्त मदत केंद्रांवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. लोकप्रतिनिधी अधिनियम, १९५०च्या तरतुदीनुसार पूर्वीच्या मतदार यादीतील मयत, स्थलांतरित तसेच दुबार नाव नोंदणी असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. वगळण्यात आलेल्या नावांची अतिरिक्त यादी या मतदार नोंदणी कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. तरी नागरिकांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेण्याचे आवाहन आयोगाने केले आहे. (प्रतिनिधी)