शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत पुन्हा परीक्षा!

By admin | Updated: April 10, 2015 05:13 IST

उन्हाळी सुट्टी लागल्यामुळे ‘हुर्रे’ करत शाळेबाहेर पडलेल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा काहीसा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण, पुढील शैक्षणिक वर्षापासून त्यांना तीन परीक्षांना सामोरे जावे

मुंबई : उन्हाळी सुट्टी लागल्यामुळे ‘हुर्रे’ करत शाळेबाहेर पडलेल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा काहीसा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण, पुढील शैक्षणिक वर्षापासून त्यांना तीन परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. गुणवत्ता वृद्धीसाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.राज्यात पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी सरसकट पास करण्याच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी झाली आहे, हा मुद्दा राष्ट्रवादीच्या हुस्रबानू खलिफे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. चर्चेला उत्तर देताना तावडे म्हणाले, शिक्षण अधिकार कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा नियम आहे. मात्र या नियमाचा चुकीचा अर्थ काढत काही शाळांनी परीक्षाच न घेण्याचे धोरण स्वीकारले. ही बाब चुकीची असून, प्रत्येक शाळेने परीक्षा घ्यायला हव्यात. परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची एक महिन्याची विशेष शिकवणी घ्यावी अशा सूचना सर्वच शाळांना पाठविण्यात येतील.