शहरं
Join us  
Trending Stories
1
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
2
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
3
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
4
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
5
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
6
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
7
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
8
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
9
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
10
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
11
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर
12
बिहारमध्ये एनडीएतील मित्रांनी वाढवलं भाजपा-जेडीयूचं टेन्शन, केली एवढ्या जागांची मागणी 
13
Ruturaj Gaikwad Century: बंगळुरुच्या मैदानात पुणेकराची हवा; सेंच्युरीसह ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
14
उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना
15
पाकिस्तानी क्रिकेटरसोबत होत रेखाचं अफेअर, लग्नासाठी आईने ज्योतिषाला दाखवलेली कुंडली पण...
16
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
17
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
18
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
19
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
20
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं

शाळेत पुन्हा परीक्षा!

By admin | Updated: April 10, 2015 05:13 IST

उन्हाळी सुट्टी लागल्यामुळे ‘हुर्रे’ करत शाळेबाहेर पडलेल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा काहीसा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण, पुढील शैक्षणिक वर्षापासून त्यांना तीन परीक्षांना सामोरे जावे

मुंबई : उन्हाळी सुट्टी लागल्यामुळे ‘हुर्रे’ करत शाळेबाहेर पडलेल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा काहीसा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण, पुढील शैक्षणिक वर्षापासून त्यांना तीन परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. गुणवत्ता वृद्धीसाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.राज्यात पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी सरसकट पास करण्याच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी झाली आहे, हा मुद्दा राष्ट्रवादीच्या हुस्रबानू खलिफे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. चर्चेला उत्तर देताना तावडे म्हणाले, शिक्षण अधिकार कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा नियम आहे. मात्र या नियमाचा चुकीचा अर्थ काढत काही शाळांनी परीक्षाच न घेण्याचे धोरण स्वीकारले. ही बाब चुकीची असून, प्रत्येक शाळेने परीक्षा घ्यायला हव्यात. परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची एक महिन्याची विशेष शिकवणी घ्यावी अशा सूचना सर्वच शाळांना पाठविण्यात येतील.