शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
4
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
5
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
6
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
7
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
8
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
9
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
10
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
11
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
12
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
13
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
14
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
15
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
16
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
17
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
18
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
19
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
20
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 

शाळेत पुन्हा परीक्षा!

By admin | Updated: April 10, 2015 05:13 IST

उन्हाळी सुट्टी लागल्यामुळे ‘हुर्रे’ करत शाळेबाहेर पडलेल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा काहीसा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण, पुढील शैक्षणिक वर्षापासून त्यांना तीन परीक्षांना सामोरे जावे

मुंबई : उन्हाळी सुट्टी लागल्यामुळे ‘हुर्रे’ करत शाळेबाहेर पडलेल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा काहीसा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण, पुढील शैक्षणिक वर्षापासून त्यांना तीन परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. गुणवत्ता वृद्धीसाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.राज्यात पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी सरसकट पास करण्याच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी झाली आहे, हा मुद्दा राष्ट्रवादीच्या हुस्रबानू खलिफे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. चर्चेला उत्तर देताना तावडे म्हणाले, शिक्षण अधिकार कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा नियम आहे. मात्र या नियमाचा चुकीचा अर्थ काढत काही शाळांनी परीक्षाच न घेण्याचे धोरण स्वीकारले. ही बाब चुकीची असून, प्रत्येक शाळेने परीक्षा घ्यायला हव्यात. परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची एक महिन्याची विशेष शिकवणी घ्यावी अशा सूचना सर्वच शाळांना पाठविण्यात येतील.