शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
2
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
3
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
4
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
5
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
6
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
7
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
8
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
9
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
10
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
11
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
12
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
13
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
14
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
15
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
16
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
17
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
18
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
19
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
20
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!

‘आप’मध्ये आता सर्वकाही आलबेल, मतभेद मिटले!

By admin | Updated: June 8, 2014 00:30 IST

आम आदमी पार्टीच्या नेत्यांमध्ये असलेले सर्व मतभेद आता संपुष्टात आलेले आहेत, असा दावा करून अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पक्षांतर्गत कलह शांत करण्याचा प्रय} केला.

केजरीवाल यांचा दावा : शाजियांना पक्षात परत आणण्याचा प्रय} करणार
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या नेत्यांमध्ये असलेले सर्व मतभेद आता संपुष्टात आलेले आहेत, असा दावा करून अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पक्षांतर्गत कलह शांत करण्याचा प्रय} केला. पक्षाची पुनर्रचना करण्याचा प्रस्तावही केजरीवाल यांनी दिला आहे.
आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची शनिवारी लागोपाठ दुस:या दिवशी बैठक झाली. आता सर्वकाही सुरळीतपणो सुरू आहे आणि लवकरच पक्ष संघटनेची पुनर्रचना करण्यात येईल, असा दावा केजरीवाल यांनी केला. या पुनर्रचनेअंतर्गत आपच्या राजकीय कामकाज कमिटीचीही पुनर्रचना केली जाण्याची शक्यता आहे.
या बैठकीला आपच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी केजरीवाल यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केल्याच्या पाश्र्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती. राजीनाम्यावर रविवारी चर्चा केली जाईल. आता सर्व काही सुरळीतपणो सुरू आहे आणि सर्व मतभेद मिटविण्यात आले आहेत. संघटनात्मक रचनेवर आम्ही चर्चा करीत आहोत. राजकीय कामकाज कमिटीचा विस्तार केला जाऊ शकतो, असे केजरीवाल यांनी सांगितले.
शाजिया इल्मी यांना पक्षात परत आणण्याचे प्रय}ही केले जातील, असे ते म्हणाले. या बैठकीला देशभरातील आप नेते हजर होते. लोकसभा निवडणुकीतील पक्षाची कामगिरी आणि आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी डावपेच आखण्याच्या संदर्भात ही बैठक बोलावण्यात आली होती.
तत्पूर्वी केजरीवाल यांनी टि¦ट करून पक्षातील संघर्ष झाकण्याचा प्रय} केला. योगेंद्र यादव यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि या मुद्यांवर तोडगा काढण्याची गरज आहे, असे केजरीवाल म्हणाले. 
 योगेंद्र यादव हे माङो चांगले मित्र आणि सन्मानित सहकारी आहेत. त्यांच्यासोबत दीर्घ चर्चा झालेली आहे. आम्ही शाजियांनाही परत आणण्याचा प्रयत्न करू,’ असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4प्रमुख रणनीतीकार मानले जाणारे इल्मी आणि यादव यांनी लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवानंतर केजरीवाल यांच्यावर प्रखर टीका केली होती. पक्षात व्यक्तिवादाला महत्त्व आले आहे, अशी टीका यादव यांनी केली होती. 
4केजरीवाल यांना ‘चौकडी’ने वेढले आहे आणि पक्षात अंतर्गत लोकशाहीचा अभाव आहे, असे इल्मी म्हणाल्या होत्या. दरम्यान केजरीवाल यांना लक्ष्य बनविल्याबद्दल आणि पक्षांतर्गत मुद्दे सार्वजनिक केल्याबद्दल मनीष सिसोदिया यांनी यादव यांच्यावर टीका केली होती.