शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’मध्ये आता सर्वकाही आलबेल, मतभेद मिटले!

By admin | Updated: June 8, 2014 00:30 IST

आम आदमी पार्टीच्या नेत्यांमध्ये असलेले सर्व मतभेद आता संपुष्टात आलेले आहेत, असा दावा करून अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पक्षांतर्गत कलह शांत करण्याचा प्रय} केला.

केजरीवाल यांचा दावा : शाजियांना पक्षात परत आणण्याचा प्रय} करणार
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या नेत्यांमध्ये असलेले सर्व मतभेद आता संपुष्टात आलेले आहेत, असा दावा करून अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पक्षांतर्गत कलह शांत करण्याचा प्रय} केला. पक्षाची पुनर्रचना करण्याचा प्रस्तावही केजरीवाल यांनी दिला आहे.
आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची शनिवारी लागोपाठ दुस:या दिवशी बैठक झाली. आता सर्वकाही सुरळीतपणो सुरू आहे आणि लवकरच पक्ष संघटनेची पुनर्रचना करण्यात येईल, असा दावा केजरीवाल यांनी केला. या पुनर्रचनेअंतर्गत आपच्या राजकीय कामकाज कमिटीचीही पुनर्रचना केली जाण्याची शक्यता आहे.
या बैठकीला आपच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी केजरीवाल यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केल्याच्या पाश्र्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती. राजीनाम्यावर रविवारी चर्चा केली जाईल. आता सर्व काही सुरळीतपणो सुरू आहे आणि सर्व मतभेद मिटविण्यात आले आहेत. संघटनात्मक रचनेवर आम्ही चर्चा करीत आहोत. राजकीय कामकाज कमिटीचा विस्तार केला जाऊ शकतो, असे केजरीवाल यांनी सांगितले.
शाजिया इल्मी यांना पक्षात परत आणण्याचे प्रय}ही केले जातील, असे ते म्हणाले. या बैठकीला देशभरातील आप नेते हजर होते. लोकसभा निवडणुकीतील पक्षाची कामगिरी आणि आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी डावपेच आखण्याच्या संदर्भात ही बैठक बोलावण्यात आली होती.
तत्पूर्वी केजरीवाल यांनी टि¦ट करून पक्षातील संघर्ष झाकण्याचा प्रय} केला. योगेंद्र यादव यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि या मुद्यांवर तोडगा काढण्याची गरज आहे, असे केजरीवाल म्हणाले. 
 योगेंद्र यादव हे माङो चांगले मित्र आणि सन्मानित सहकारी आहेत. त्यांच्यासोबत दीर्घ चर्चा झालेली आहे. आम्ही शाजियांनाही परत आणण्याचा प्रयत्न करू,’ असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4प्रमुख रणनीतीकार मानले जाणारे इल्मी आणि यादव यांनी लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवानंतर केजरीवाल यांच्यावर प्रखर टीका केली होती. पक्षात व्यक्तिवादाला महत्त्व आले आहे, अशी टीका यादव यांनी केली होती. 
4केजरीवाल यांना ‘चौकडी’ने वेढले आहे आणि पक्षात अंतर्गत लोकशाहीचा अभाव आहे, असे इल्मी म्हणाल्या होत्या. दरम्यान केजरीवाल यांना लक्ष्य बनविल्याबद्दल आणि पक्षांतर्गत मुद्दे सार्वजनिक केल्याबद्दल मनीष सिसोदिया यांनी यादव यांच्यावर टीका केली होती.