शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

‘आप’मध्ये आता सर्वकाही आलबेल, मतभेद मिटले!

By admin | Updated: June 8, 2014 00:30 IST

आम आदमी पार्टीच्या नेत्यांमध्ये असलेले सर्व मतभेद आता संपुष्टात आलेले आहेत, असा दावा करून अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पक्षांतर्गत कलह शांत करण्याचा प्रय} केला.

केजरीवाल यांचा दावा : शाजियांना पक्षात परत आणण्याचा प्रय} करणार
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या नेत्यांमध्ये असलेले सर्व मतभेद आता संपुष्टात आलेले आहेत, असा दावा करून अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पक्षांतर्गत कलह शांत करण्याचा प्रय} केला. पक्षाची पुनर्रचना करण्याचा प्रस्तावही केजरीवाल यांनी दिला आहे.
आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची शनिवारी लागोपाठ दुस:या दिवशी बैठक झाली. आता सर्वकाही सुरळीतपणो सुरू आहे आणि लवकरच पक्ष संघटनेची पुनर्रचना करण्यात येईल, असा दावा केजरीवाल यांनी केला. या पुनर्रचनेअंतर्गत आपच्या राजकीय कामकाज कमिटीचीही पुनर्रचना केली जाण्याची शक्यता आहे.
या बैठकीला आपच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी केजरीवाल यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केल्याच्या पाश्र्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती. राजीनाम्यावर रविवारी चर्चा केली जाईल. आता सर्व काही सुरळीतपणो सुरू आहे आणि सर्व मतभेद मिटविण्यात आले आहेत. संघटनात्मक रचनेवर आम्ही चर्चा करीत आहोत. राजकीय कामकाज कमिटीचा विस्तार केला जाऊ शकतो, असे केजरीवाल यांनी सांगितले.
शाजिया इल्मी यांना पक्षात परत आणण्याचे प्रय}ही केले जातील, असे ते म्हणाले. या बैठकीला देशभरातील आप नेते हजर होते. लोकसभा निवडणुकीतील पक्षाची कामगिरी आणि आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी डावपेच आखण्याच्या संदर्भात ही बैठक बोलावण्यात आली होती.
तत्पूर्वी केजरीवाल यांनी टि¦ट करून पक्षातील संघर्ष झाकण्याचा प्रय} केला. योगेंद्र यादव यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि या मुद्यांवर तोडगा काढण्याची गरज आहे, असे केजरीवाल म्हणाले. 
 योगेंद्र यादव हे माङो चांगले मित्र आणि सन्मानित सहकारी आहेत. त्यांच्यासोबत दीर्घ चर्चा झालेली आहे. आम्ही शाजियांनाही परत आणण्याचा प्रयत्न करू,’ असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4प्रमुख रणनीतीकार मानले जाणारे इल्मी आणि यादव यांनी लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवानंतर केजरीवाल यांच्यावर प्रखर टीका केली होती. पक्षात व्यक्तिवादाला महत्त्व आले आहे, अशी टीका यादव यांनी केली होती. 
4केजरीवाल यांना ‘चौकडी’ने वेढले आहे आणि पक्षात अंतर्गत लोकशाहीचा अभाव आहे, असे इल्मी म्हणाल्या होत्या. दरम्यान केजरीवाल यांना लक्ष्य बनविल्याबद्दल आणि पक्षांतर्गत मुद्दे सार्वजनिक केल्याबद्दल मनीष सिसोदिया यांनी यादव यांच्यावर टीका केली होती.