शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

त्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक

By admin | Updated: August 1, 2016 02:15 IST

पावसाळ्यात पाणी साचू देऊ नका. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढतो.

मुंबई : पावसाळ्यात पाणी साचू देऊ नका. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढतो. पावसाळ्यात दूषित पदार्थ, पाणी प्यायल्यामुळे विषाणूंमुळे ताप, डोकेदुखी, गॅस्ट्रो, हॅपिटायटिस यांसारख्या आजारांची लागण होते. याविषयी महापालिका विविध माध्यमातून जनजागृती करीत आहे. तरीही पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढतात. साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी लोकांनी महापालिकेला सहकार्य करणे आवश्यक असल्याचे मत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होणारी स्थाने ही ६० टक्क्यांहून अधिकवेळा घरातील असतात. घरातील एसी, फ्रीज, मनी प्लॉण्ट, झाडांखाली ठेवलेल्या ताटल्या, भंगाराचे सामान, करवंट्या यात पाणी साचते. अन्यथा गच्चीवर पाणी साचते. या ठिकाणी स्वच्छता ठेवल्यास डासांची पैदास होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. पण, या ठिकाणी साचलेले पाणी नागरिक साफ करीत नाहीत. त्यामुळे डेंग्यू, मलेरियासारखे आजार वाढतात. त्याचबरोबर रस्त्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत, दूषित पाणी पिऊ नये असे आवाहन करण्यात येते. तरीही याकडे दुर्लक्ष केले जाते. नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. अजूनही उच्चभ्रू सोसायटीमध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांना यायला मज्जाव केला जातो. महापालिकेला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)