शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

पानमळयातून प्रतिवर्ष सव्वालाख रुपये उत्पन्न !

By admin | Updated: August 11, 2016 15:43 IST

मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील रमेश आप्पा लाहे या एका सर्वसाधारण शेतकºयाने दरवर्षी येत असलेल्या अस्मानी-सुल्तानी संकटाला

- शंकर वाघ
शिरपूर जैन (वाशिम), दि. 11 -  मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील रमेश आप्पा लाहे या एका सर्वसाधारण शेतकºयाने दरवर्षी येत असलेल्या अस्मानी-सुल्तानी संकटाला कंटाळून स्वताच्या शेतातील दहा गुंठयामध्ये २५ हजार रुपये खर्चून पानमळा लावला. पानमळा लावल्यानंतर ८ महिन्यानंतर सुरु झालेल्या उत्पन्नातून त्यांना दरवर्षी सव्वा लाख रुपये उत्पन मिळत आहे. हे उत्पन्न सतत तीन वर्ष मिळणार असल्याने त्यांनी केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कोैतूक होत असून ईतरही शेतकरी पानमळा लावण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन घेतांना दिसून येत आहे. जिल्हयात पानमळा तयार करुन पान उत्पादक शेतकरी कमी असल्याने यांनी लावलेल्या पानमळयातील पानांना चांगला भाव मिळत आहे.  दरवर्षी सव्वा लाख रुपयातील उत्पनात वाढ होण्याची शक्यता सुध्दा लाहे यांनी वर्तविली आहे.