शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

वीज महागणार?

By admin | Updated: January 2, 2015 02:44 IST

राज्यभरातील घरगुती ग्राहक अगोदरच २० टक्के वाढीव विज बिलाने पोळलेले असतानाच त्यांना आणखी एक शॉक बसण्याची शक्यता आहे.

मुंबई : राज्यभरातील घरगुती ग्राहक अगोदरच २० टक्के वाढीव विज बिलाने पोळलेले असतानाच त्यांना आणखी एक शॉक बसण्याची शक्यता आहे. तूट भरून काढण्यासाठी महावितरणने राज्य विद्युत नियामक आयोगाकडे आणखी १२ टक्के विज दरवाढीची मागणी केली आहे. आयोगाने महावितरणच्या बाजूने निर्णय दिल्यास येत्या काळात ग्राहकांना आणखी १२ टक्के दरवाढीचा फटका बसू शकतो, अशी शक्यता वीज क्षेत्रातील तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या वतीने गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रताप होगाडे म्हणाले, शेतकरी, यंत्रमाग, उद्योजक आणि ३०० युनिट्सच्या आतील घरगुती ग्राहकांचे दर स्थिर ठेवावेत व टप्प्याटप्प्याने महानिर्मितीची कार्यक्षमता वाढेल व महावितरणची वीजगळती कमी होईल तसतशी सबसिडी कमी करण्यात यावी. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राज्यातील वीज वितरण गळती फक्त १४ टक्के आहे, असे दाखविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)