शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

ई. भारतातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्या

By admin | Updated: August 29, 2016 06:22 IST

शिक्षणाची नवनवीन द्वारे उघडत असताना ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांनी मागे पडू नये. ईशान्य भारतातील भाषांना व्यासपीठ देण्याचे कार्य मुंबई विद्यापाठाने सुरु केले असून त्याकरिता देखील

मुंबई : शिक्षणाची नवनवीन द्वारे उघडत असताना ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांनी मागे पडू नये. ईशान्य भारतातील भाषांना व्यासपीठ देण्याचे कार्य मुंबई विद्यापाठाने सुरु केले असून त्याकरिता देखील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केले.विद्यापीठाच्या मराठी भाषा भवनात माय होम इंडियाच्या वतीने आयोजित नॉर्थ ईस्ट स्टुडंट फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कुलगुरु बोलत होते. ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण प्रदान करुन आपल्या भविष्याचे वेध घ्यावेत त्यांना हवे ते सहकार्य विद्यापीठ करेल, असेही देशमुख यांनी नमूद केले. याप्रसंगी, संस्थेचे संस्थापक सुनिल देवधर, संस्थेचे ईशान्य भारत प्रकल्प प्रभारी विनय पांडे व अ‍ॅडव्होकेट प्रकाश साळसिंगीकर आदी उपस्थित होते. यावेळी वांद्रे झोनचे पोलीस उपायुक्त विरेंद्र मिश्रा यांचा सन्मान करण्यात आला. मणिपूरचे अबुंग्चा मायग्राम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.भारतमातेच्या पुत्रांनी कोणताही प्रादेशिक वा भाषिक भेदभाव न करता केवळ भारतीय म्हणून राहावे. भारतात रेसीझम नव्हे तर फेसीझममुळे समस्या निर्माण होतात. उर्वरित भारतातील लोकांच्या अज्ञानामुळे पूर्वांचलातील विद्यार्थ्यांना फेसीझमला तोंड द्यावे लागते. मात्र ‘माय होम इंडिया’ या सर्व विद्यार्थ्यांसोबत सदैव राहिल, असे आश्वासन सुनिल देवधर यांनी दिले.कार्यक्रमात ईशान्य भारतातील मुंबईत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली संस्कृती नृत्य व गाण्यांच्या माध्यमातून सादर केली. (प्रतिनिधी)