शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

ई. भारतातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्या

By admin | Updated: August 29, 2016 06:22 IST

शिक्षणाची नवनवीन द्वारे उघडत असताना ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांनी मागे पडू नये. ईशान्य भारतातील भाषांना व्यासपीठ देण्याचे कार्य मुंबई विद्यापाठाने सुरु केले असून त्याकरिता देखील

मुंबई : शिक्षणाची नवनवीन द्वारे उघडत असताना ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांनी मागे पडू नये. ईशान्य भारतातील भाषांना व्यासपीठ देण्याचे कार्य मुंबई विद्यापाठाने सुरु केले असून त्याकरिता देखील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केले.विद्यापीठाच्या मराठी भाषा भवनात माय होम इंडियाच्या वतीने आयोजित नॉर्थ ईस्ट स्टुडंट फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कुलगुरु बोलत होते. ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण प्रदान करुन आपल्या भविष्याचे वेध घ्यावेत त्यांना हवे ते सहकार्य विद्यापीठ करेल, असेही देशमुख यांनी नमूद केले. याप्रसंगी, संस्थेचे संस्थापक सुनिल देवधर, संस्थेचे ईशान्य भारत प्रकल्प प्रभारी विनय पांडे व अ‍ॅडव्होकेट प्रकाश साळसिंगीकर आदी उपस्थित होते. यावेळी वांद्रे झोनचे पोलीस उपायुक्त विरेंद्र मिश्रा यांचा सन्मान करण्यात आला. मणिपूरचे अबुंग्चा मायग्राम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.भारतमातेच्या पुत्रांनी कोणताही प्रादेशिक वा भाषिक भेदभाव न करता केवळ भारतीय म्हणून राहावे. भारतात रेसीझम नव्हे तर फेसीझममुळे समस्या निर्माण होतात. उर्वरित भारतातील लोकांच्या अज्ञानामुळे पूर्वांचलातील विद्यार्थ्यांना फेसीझमला तोंड द्यावे लागते. मात्र ‘माय होम इंडिया’ या सर्व विद्यार्थ्यांसोबत सदैव राहिल, असे आश्वासन सुनिल देवधर यांनी दिले.कार्यक्रमात ईशान्य भारतातील मुंबईत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली संस्कृती नृत्य व गाण्यांच्या माध्यमातून सादर केली. (प्रतिनिधी)