शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

अकोल्यात धावणार ई-रिक्षा!

By admin | Updated: November 7, 2014 23:35 IST

वाढत्या प्रदूषणावर एकमात्र पर्याय.

राम देशपांडे / अकोलाप्रदूषण नियंत्रण आणि इंधन बचत, या उद्देशाने पुण्यातील एका खासगी कंपनीने निर्माण केलेल्या ई-रिक्षा लवकरच अकोल्याच्या रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत. केवळ प्रवासी वाहतुकीसाठीच नव्हे, तर माल वाहतुकीसाठीदेखील ई-रिक्षाचा वापर करता यावा, यासाठी निर्मात्या कंपनीने जवळपास ७५ प्रकारचे मॉडेल्स विकसित केले आहेत.वाहतुकीची समस्या अकोला शहराच्या पाचवीला पुजली आहे. पूर्वीच्या तुलनेत लोकसंख्यादेखील मोठय़ा प्रमाणात वाढली असून, रस्ते व गल्लीबोळांमध्ये प्रदूषण फैलविणार्‍या वाहनांमुळे अकोलेकर त्रस्त झाले आहेत. वाहनांमुळे निर्माण होणार्‍या प्रदूषणाचा तुम्ही, आम्ही सर्वजण दररोज प्रत्यक्ष अनुभव घेत असतो. शाळेत जाणारी बालकेदेखील नकळतपणे याचा सामना करीत असतात. नाण्याची दुसरी बाजू तपासून पाहिल्यास इंधनाच्या दरवाढीमुळे प्रत्येकाचा जीव मेटाकुटीस आला आहे. या सर्व बाबींवर तोडगा काढीत पुण्यातील एका वाहन निर्मिती करणार्‍या कंपनीने शाळेत जाणार्‍या मुलांसाठी ऑटो, चाकरमान्यांसाठी फोरसिटर कार, प्रवासी व माल वाहतूक सहजरीत्या करता यावी, यासाठी ४५0 ते १ टन वजनाच्या ई-रिक्षा केल्या आहेत. ताशी ३0 कि.मी. धावणार्‍या गाड्यांसाठी आरटीओचे प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र, ई-रिक्षेची गती ताशी २५ ते ३0 कि.मी. असल्याने त्यास आरटीओची परवानगी किंवा लायसन बाळगण्याची गरज नसल्याने इंधन बचतीचा व प्रदूषण मुक्तीचा संदेश देणार्‍या या ई-रिक्षाचा वापर देशातील सात राज्ये करीत असून, मुंबई, पुणे व शेगावात त्या केव्हाच दाखल झाल्याचे मयाणी सांगतात. त्यांनी शाळकरी मुलांची ने-आण करणारी ई-रिक्षा प्रायोगिक तत्त्वावर अकोल्यात आणली असून, शालेय मुलांची वाहतूक करणार्‍या ऑटो चालकांसाठी ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. लवकरच अकोल्यात देखील ई-रिक्षा धावणार, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.ई-रिक्षाची वैशिष्ट्ये.१) शहरात प्रवासी वाहतूक करणार्‍या इतर वाहनांच्या तुलनेत ई-रिक्षाची किंमत कमी.२) पूर्णत: भारतीय बनावटीची ही रिक्षा चार बॅटरीवर चालते.३) ६ तासात बॅटरी चार्ज केल्यानंतर १00 कि.मी. सलग धावते.५) कोणत्याच प्रकारचे इंधन लागत नसल्याने पूर्णत: इको फ्रेडली.६) बॅटरी, चार्जर, टुलकिट, स्टेपनी, हॉर्न, लाईट आदींनी सज्ज.