शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
4
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
5
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
6
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
7
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
8
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
9
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
10
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
11
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
12
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
13
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
14
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
15
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
16
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
17
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
18
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
19
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
20
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका

ई-पंचायतमुळे ग्रामीण भागात बँक सुविधा!

By admin | Updated: June 15, 2014 00:37 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या कारभारात एकसूत्रता व पारदर्शता यावी, यासाठी ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ई-पंचायत अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात

जिल्हा परिषद : सीएससी सेंटरच्या माध्यमातून गावात २७ सुविधानागपूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या कारभारात एकसूत्रता व पारदर्शता यावी, यासाठी ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ई-पंचायत अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात बँक व अन्य सुविधा उपलब्ध झाली आहे.बँकांच्या शाखा नसल्याने ग्रामीण भागातील लोकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. परंतु आता जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून वित्तीय समावेशन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यात शून्य रकमेवर विविध राष्ट्रीयीकृत बँकांचे खाते उघडणे शक्य झाले आहे. आर्थिक व्यवहारासोबतच मनरेगावरील मजुरांच्या खात्यात मजुरीची रक्कम जमा केली जाते. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १४ गावात ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. ई-पंचायतच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींना इंटरनेटशी जोडण्यात आले आहे. ग्रामस्तरावर २७ प्रकारचे दाखले व अर्जाचे नमुने उपलब्ध होत आहे. सीएससी केंद्र जिल्हा परिषदेतील संग्रामसोबत जोडण्यात आले आहे. केंद्रात शासनाच्या विविध योजनांसोबतच गावातील नागरिकांची माहिती संग्रहित क ेली आहे. सीएससी केंद्राच्या माध्यमातून आॅनलाईन शॉपिंग, रेल्वे आरक्षण, मोबाईल रिचार्ज, मोबाईल पेमेंट, विविध स्वरूपाचा विमा, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन योजनेचा लाभ, आॅनलाईन प्रशिक्षण, आधार कार्ड अशा स्वरूपांच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. याचा लाभ ग्रामीण भागातील लोकांना मिळणार आहे. केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना लवकरच ई-न्यायालय, बाजारभावाची माहिती, परीक्षांचे निकाल, हवामान, पेन्शन योजना,विमा योजनांची माहिती उपलब्ध के ली जाणार आहे.ग्रामीण भागातील लोकांनी ई-पंचायत अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव भांडारकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)