शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बाळ गर्भातच दगावले - कुटुंबियांचा आरोप

By admin | Updated: August 19, 2016 09:47 IST

उस्मानाबादमधील कळंब तालुक्यातील खड्ड्यामुळे एका महिलेच्या गर्भातील बाळ दगावल्याची धक्कादायक घटना घडली.

ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. १९ - राज्यभरातील खड्ड्यांची समस्या दिवसेंदिवस वाढतच असून याच खड्ड्यांमुळे एका महिलेला आपले बाळ गमवावे लागल्याची अतिशय दु:खद व धक्कादायक घटना घडली आहे. उस्मानाबादमधील कळंब तालुक्यातल्या बोरवंटी ते मंगरुळ पाटी दरम्यानच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे महिलेच्या गर्भातच तिचे बाळ दगावले, असा आरोप अर्भक तिच्या  कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान या महिलेची प्रकृती गंभीर असून सध्या तिच्यावर अंबाजोगाई रुग्णालयात उपचार सुरु  असल्याचे समजते. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळेच आपल्या बाळाला गमवावे लागले, असं महिलेच्या कुटुंबीयांच म्हणणं आहे.