शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

राष्ट्रीय पुरस्काराच्या रकमेतून दुष्काळग्रस्तांना मदत

By admin | Updated: May 4, 2016 18:01 IST

मसान चित्रपटसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा दिग्दर्शक नीरज घायवान यानं मिळालेल्या पुरस्कारातील रकमेपैकी 50 हजारांची रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी देऊ केली आहे.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 4- चित्रपटसृष्टीत ठसा उमटवणारे कलाकार दिग्दर्शक समाजाप्रति संवेदनशील असतात. मसान चित्रपटसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा दिग्दर्शक नीरज घायवान यानं मिळालेल्या पुरस्कारातील रकमेपैकी 50 हजारांची रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी देऊ केली आहे.   
नीरज घायवान यानं पदार्पणातील सर्वोकृष्ट चित्रपट दिग्दर्शक होण्याचा बहुमान मिळाला आहे. त्यांना पुरस्काराच्या स्वरूपात 1.25 लाखांची रक्कम मिळाली आहे. त्यापैकी त्यांनी 50 हजार रुपये दुष्काळग्रस्तांना देण्याचं जाहीर केलं आहे. नीरज घायवान यांनी अशी माहिती टि्वटरच्या माध्यमातून दिली आहे. 
मी देऊ केलेली रक्कम ही फारच कमी आहे, मात्र त्या गोष्टीतून दुष्काळग्रस्तांकडे समाजाचं लक्ष वेधण्याचा माझा प्रयत्न असल्याचं टिवटरच्या माध्यमातून नीरज घायवान यांनी सांगितलं आहे.