शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

स्थलांतर रखडल्याने १५ कुटुंबांना धोका

By admin | Updated: July 14, 2015 00:20 IST

गोवळकोट कदम बौद्धवाडी येथील घरांच्या स्थलांतराबाबत अजून निर्णय झाला नसल्याने १५ कुटुंबे अजूनही धोक्याच्या छायेत आहेत.

चिपळूण : गोवळकोट कदम बौद्धवाडी येथील घरांच्या स्थलांतराबाबत अजून निर्णय झाला नसल्याने १५ कुटुंबे अजूनही धोक्याच्या छायेत आहेत. गोविंदगड किल्ला परिसरात जमिनीला पडलेल्या भेगा दिवसेंदिवस रुंदावत आहेत. १५ दिवसांपूर्वी पुनर्वसनासाठी तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांनी येथील एक शासकीय जागा निश्चित केली होती. मात्र पुढे काही कार्यवाही झाली नाही.पुनर्वसनाचा प्रश्न जलदगतीने सुटावा, यासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण, खासदार रामदास आठवले यांच्याकडेही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु स्थलांतराची नोटीस पाठविण्यापलीकडे काहीही झालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रमावस्था आहे. (वार्ताहर)माळीण होण्याची भीती..चिपळूण तालुक्यातील गोवळकोट कदम बौद्धवाडीला दरडी कोसळण्याचा धोका आहे. मात्र पुनर्वसनाबाबत प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. हा प्रश्न गांभीर्याने घेतला गेला नाही, तर माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही.