शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
5
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
6
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
7
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
8
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
9
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
10
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
11
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
12
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
13
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
14
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
15
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
16
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
17
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
18
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
19
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
20
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

दुष्काळामुळे महाराष्ट्रातील वीज निर्मितीला मोठा फटका

By admin | Updated: July 29, 2016 01:39 IST

दुष्काळाचा मोठा फटका महाराष्ट्रातील वीज उत्पादनाला बसला असून राज्यातील पाच प्रमुख वीज निर्मिती केंद्रे बंद करण्यात आली आहेत. पाणी आणि कोळशाशिवायही इतर कारणांनी

- नितीन अग्रवाल,  नवी दिल्ली

दुष्काळाचा मोठा फटका महाराष्ट्रातील वीज उत्पादनाला बसला असून राज्यातील पाच प्रमुख वीज निर्मिती केंद्रे बंद करण्यात आली आहेत. पाणी आणि कोळशाशिवायही इतर कारणांनी ही केंद्रे बंद करावी लागली आहेत, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. परळी वीज निर्मिती केंद्रातील सर्व पाचही संच दुष्काळामुळे बंद करावे लागले आहेत. ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी एप्रिल ते जून दरम्यान २२८६ मेगावॅट क्षमतेच्या परळी (१३८०), मिहान (२४६), जीईपीएल (१२०), नाशिक टीपीएस (२७०) आणि बेला (२७०) केंद्रे बंद करावी लागली आहेत. परळी आणि मिहान केंद्र कमी पाणी असल्यामुळे बंद करावे लागले. दुष्काळामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते उपयोगात आणण्यावर विचार केला जात आहे. टॅरीफ धोरणानुसार २०१६ मध्ये ५० किलोमीटर क्षेत्रात येणाऱ्या स्थानिक संस्थांच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून निघणाऱ्या पाण्याचा वापर अपरिहार्य करण्यात आल्याची माहितीही गोयल यांनी दिली.