शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

दुष्काळामुळे महाराष्ट्रातील वीज निर्मितीला मोठा फटका

By admin | Updated: July 29, 2016 01:39 IST

दुष्काळाचा मोठा फटका महाराष्ट्रातील वीज उत्पादनाला बसला असून राज्यातील पाच प्रमुख वीज निर्मिती केंद्रे बंद करण्यात आली आहेत. पाणी आणि कोळशाशिवायही इतर कारणांनी

- नितीन अग्रवाल,  नवी दिल्ली

दुष्काळाचा मोठा फटका महाराष्ट्रातील वीज उत्पादनाला बसला असून राज्यातील पाच प्रमुख वीज निर्मिती केंद्रे बंद करण्यात आली आहेत. पाणी आणि कोळशाशिवायही इतर कारणांनी ही केंद्रे बंद करावी लागली आहेत, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. परळी वीज निर्मिती केंद्रातील सर्व पाचही संच दुष्काळामुळे बंद करावे लागले आहेत. ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी एप्रिल ते जून दरम्यान २२८६ मेगावॅट क्षमतेच्या परळी (१३८०), मिहान (२४६), जीईपीएल (१२०), नाशिक टीपीएस (२७०) आणि बेला (२७०) केंद्रे बंद करावी लागली आहेत. परळी आणि मिहान केंद्र कमी पाणी असल्यामुळे बंद करावे लागले. दुष्काळामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते उपयोगात आणण्यावर विचार केला जात आहे. टॅरीफ धोरणानुसार २०१६ मध्ये ५० किलोमीटर क्षेत्रात येणाऱ्या स्थानिक संस्थांच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून निघणाऱ्या पाण्याचा वापर अपरिहार्य करण्यात आल्याची माहितीही गोयल यांनी दिली.