शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

दुष्काळ दूर व्हावा!

By admin | Updated: November 23, 2015 02:45 IST

‘राज्याला दुष्काळातून बाहेर काढ. बळीराजावरील संकट दूर कर,’ असे साकडे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी पांडुरंगाला घातले.

पंढरपूर : ‘राज्याला दुष्काळातून बाहेर काढ. बळीराजावरील संकट दूर कर,’ असे साकडे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी पांडुरंगाला घातले. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाताई यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली. खडसे म्हणाले, ‘नैसर्गिक आपत्तींशी सध्या शेतकऱ्यांचा सामना सुरू आहे. आता हळूहळू स्थिती पूर्वपदावर येत आहे.’राज्यातून सव्वा लाख मे. टन तूर डाळ छापे मारून जप्त केली व त्यातील केवळ १३ हजार मे. टन डाळ विक्रीस काढली, असा आरोप होतो त्याबद्दल विचारल्यावर बोलताना खडसे म्हणाले की, ‘जप्त केलेली डाळ ही केवळ तूर डाळ नव्हती, त्यात चणा व इतर डाळी आहेत. कुणी नियमबाह्य पद्धतीने साठेबाजी केली असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर करण्यात येईल,’ असे खडसे म्हणाले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव कॅम्प तालुक्यातील जादूवाडी येथील दामोदर रतन सोमासे (८५) आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई (७८) या रांगेत उभ्या असलेल्या दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला. गेल्या पाच वर्षांपासून ते कार्तिकी वारी करत असून, विठ्ठलाच्या महापूजेचा मान हा आयुष्यातील सर्वांत सुखाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.नवी मंदिर समिती लवकरच ‘विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर फार काळ प्रशासक ठेवण्यात येणार नाही. सध्याच्या समितीचे काम चांगले केले असले, तरी लवकरच नवीन समिती अस्तित्वात येईल. त्यामध्ये वारकरी सांप्रदायाचा एक प्रतिनिधी घेण्यासाठी मी आग्रह करणार आहे,’ असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.