शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

डोंबिवलीतील ‘त्या’ प्रवेशद्वाराचे भिजत घोंगडे!

By admin | Updated: April 28, 2016 03:44 IST

रेल्वेस्थानकातील मधल्या पादचारी पुलाला पश्चिमेकडे प्रवेशद्वार खुले करण्याची मागणी जोर धरत आहे.

डोंबिवली : रेल्वेस्थानकातील मधल्या पादचारी पुलाला पश्चिमेकडे प्रवेशद्वार खुले करण्याची मागणी जोर धरत आहे. या संदर्भात प्रवासी, विविध राजकीय पक्षांनी स्थानक प्रबंधक आणि मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहारही केला. मात्र त्यास अजूनही रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे पश्चिमेत स्थानकाबाहेरून बस सोडण्याचा प्रस्तावही कागदावरच राहीला आहे.स्थानकातील मुंबई दिशेकडील पादचारी पूल देखभाल व दुरुस्तीसाठी बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना मधल्या पादचारी पुलाचा वापर करावा लागत आहे. त्यासाठी त्यांना फलाट क्रमांक एक ‘ए’मध्ये शिरून हा पूल चढावा लागतो. त्यामुळे पश्चिमेकडे प्रवेशद्वारे खुले करावे, अशी जोरदार मागणी प्रवाशांनी स्थानक प्रबंधकांच्या कार्यालयात केली. परंतु, त्यास रेल्वेकडून प्रतिसाद मिळाला नाही.या संदर्भात गेल्या महिन्यात केडीएमटीचे सभापती भाऊ चौधरी, सभागृह नेते राजेश मोरे, किशोर मानकामे, दीपक भोसले आदींनी पाहणी केली होती. (प्रतिनिधी)>शहराचे प्रवेशद्वार लवकरच होणारे खुले ?प्रवेशद्वार लवकरच खुले केले जाईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी काही सामाजिक संस्थांना सांगितले आहे. मात्र ते नेमके कधी खुले होईल, याबाबत काहीच स्पष्टपणे सांगितलेले नाही. जूनमध्ये पावसाळा सुरू होतो. त्यामुळे रेल्वे कोणतेही नवीन काम हाती घेत नाही. त्यामुळे मे महिन्यातच ही सुविधा मिळाली तर मिळू शकते, अन्यथा आक्टोबरपर्यंत वाट बघावी लागते असे जाणकारांचे मत आहे.खासदार आणि आमदारांनी त्यासाठी पाठपुरावा करावा आणि वेळीच प्रवेशद्वारे खुले होईल, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. प्रवासी हिताचे निर्णय रेल्वेने तातडीने घ्यावेत, अशी अपेक्षा आहे.