शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

चर्चा नको, उपाय शोधा - भय्याजी जोशी

By admin | Updated: December 18, 2015 01:05 IST

आज समाजात अनेक प्रश्न निर्माण झालेल्या समस्यांवर केवळ चर्चा करण्यात वेळ घालविण्याऐवजी त्यावर उपाय शोधा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी

- योगेश पांडे,  नागपूरआज समाजात अनेक प्रश्न निर्माण झालेल्या समस्यांवर केवळ चर्चा करण्यात वेळ घालविण्याऐवजी त्यावर उपाय शोधा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी भाजपाचे आमदार व मंत्र्यांना दिला.विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेले भाजपाचे आमदार व मंत्र्यांनी गुरुवारी सकाळी संघाच्या रेशीमबाग स्थित स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. या वेळी जोशी यांनी त्यांचे बौद्धिक घेतले. राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. वेळीच शेतकऱ्यांना सावरण्यात आले नाही, तर शेती संपायला वेळ लागणार नाही, असे मत जोशी यांनी व्यक्त केले.शिक्षणाच्या दर्जावर ओढले ताशेरेया वेळी सरकार्यवाह यांनी राज्य शासनाच्या शिक्षण प्रणालीवर ताशेरे ओढले. राज्यात शाळा आहेत. परंतु तेथे दर्जेदार शिक्षण नाही. नववी झालेल्या विद्यार्थ्यांना मूलभूत बाबी येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. दक्षिण भारतात गुरुकूल पद्धती चालते. येथून पदवी मिळत नाही. पण ज्ञान नक्कीच मिळते. अशा विविध प्रयोगांवर विचार व्हायला हवा, असे प्रतिपादन जोशी यांनी केले. जातीपातीचे राजकारण नकोआज देशासह महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये राजकारणावर जातीचा पगडा दिसून येतो. जातीपातीचे राजकारण दूर सारून विकासावर भर द्यायला हवा, असे जोशी म्हणाले.