शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जिल्ह्यात ६५१ विक्रमी अर्ज दाखल

By admin | Updated: February 6, 2017 23:46 IST

जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी २२८ : पं. स.च्या १०० जागांसाठी ४२३ जणांची उमेदवारी

जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी २२८ : पं. स.च्या १०० जागांसाठी ४२३ जणांची उमेदवारीसिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समित निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सहाव्या व शेवटच्या दिवशी अनुक्रमे १७९ व ३४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या ५० जागांसाठी २२८ उमेदवारांनी नामनिर्देशन तर पंचायत समित्यांच्या १०० जागांसाठी ४२३ उमेदवाराांक्ष नामनिर्देशन दाखल केले आहेत. त्यामुळे एकूण दाखल अर्जांची संख्या ६५१ झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १३ फेब्रुवारी रोजी असून यावेळी किती उमेदवार निवडणूक लढविणार हे निश्चित होणार आहे. इच्छुकांना पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या उमेदवारांनी बंडखोरी केल्याने नेत्यांची आज डोकेदुखी वाढली आहे. २१ फेब्रुवारी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी मतदान होत आहे. कोणत्याही राजकीय पक्षांनी १२५८ उमेदवारांनी केली होती आॅनलाईन नोंदणी जि. प. व प. स.साठी इच्छुक १२५८ उमेदवारांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. यात जिल्हा परिषदेसाठी ४८२ तर पंचायत समितीसाठी ७७६ उमेदवारांनी नोंदणी केली होती. यात जि. प.साठी ४८२ तर पं. स.साठी ७७६ उमेदवारांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात मात्र ६५१ उमेदवारांनी ६ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल केले आहेत. सोमवारी दाखल झालेले अर्ज सोमवारी वैभववाडी तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी १२ तर पंचायत समितीसाठी २0 अर्ज दाखल झाले. कणकवली तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी २५ तर पंचायत समितीसाठी ४५ अर्ज दाखल झाले. मालवण तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी २३ तर पंचायत समितीसाठी ४९ अर्ज दाखल झाले. सावंतवाडी तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी ३१ तर पंचायत समितीसाठी ६३ अर्ज दाखल झाले. दोडामार्ग तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी १0 तर पंचायत समितीसाठी २६ अर्ज दाखल झाले. देवगड तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी १२ तर पंचायत समितीसाठी २७ अर्ज दाखल झाले. कुडाळ तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी ४१ तर पंचायत समितीसाठी ६७ अर्ज दाखल झाले आहेत. वेंगुर्ले तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी २५ तर पंचायत समितीसाठी ५४ अर्ज दाखल झाले आहेत. १३ मे रोजी चित्र स्पष्ट होणार जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी २२८ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे. तर पंचायत समित्यांच्या १०० जागांसाठी ४२३ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली ैआहेत. असे असले तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १३ फेब्रुवारी आहे. त्यामुळे कीती उमेदवार निवडणूक रिंंगणातून माघार घेणार व किती उमेदवार निवडणूक लढविणार हे चित्र १३ रोजीच स्पष्ट होणार आहे.