शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

अमरावती विभागातील दुष्काळी गावांना सवलत

By admin | Updated: May 2, 2016 00:16 IST

दुष्काळी परिस्थिती जाहीर केलेल्या राज्यातील गावांसाठी दोन अतिरिक्त सवलती लागू करण्यास शासनामार्फत मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील

- संतोष येलकर,  अकोला

दुष्काळी परिस्थिती जाहीर केलेल्या राज्यातील गावांसाठी दोन अतिरिक्त सवलती लागू करण्यास शासनामार्फत मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त ७ हजार २३० गावांना दोन अतिरिक्त सवलतींचा लाभ मिळणार आहे.गतवर्षीच्या पावसाळ््यात अत्यल्प पाऊस झाल्याने, विविध भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर २०१५-१६ च्या खरीप हंगामात खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये शासनामार्फत दुष्काळी जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयानुसार दुष्काळग्रस्त ११ हजार ८६२ गावांना जमीन महसुलात सूट, कृषी पंपांच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सूट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्फ माफ, आवश्यक तेथे टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविणे आणि शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, अशा उपाययोजना लागू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर २२ एप्रिलच्या निर्णयानुसार खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या ११ हजार ८६२ गावांना अतिरिक्त दोन सवलती लागू करण्यात आल्या. अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांतील गावांना अतिरिक्त दोन सवलतींचा लाभ मिळणार आहे.