शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

सवलतीच्या दरात तूरडाळ द्या - देशमुख

By admin | Updated: October 10, 2015 01:50 IST

राज्य सरकारने जनतेला दिलासा देण्याकरिता तूरडाळ सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माजी अन्न व नागरीपुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

मुंबई : राज्य सरकारने जनतेला दिलासा देण्याकरिता तूरडाळ सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माजी अन्न व नागरीपुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.देशमुख म्हणाले, ‘आघाडी सरकारच्या कार्यकाळात तूरडाळ ९० रुपये प्रती किलोप्रमाणे महागली असताना, केंद्र सरकार व इतर राज्यांकडून तूरडाळ आयात करून आम्ही १ लक्ष मेट्रीक टन तूरडाळ उपलब्ध केली होती. ९० रुपये किलो तूरडाळीचे भाव असताना, आम्ही जनतेसाठी ती ५५ रुपये प्रतिकिलो दराने अंत्योदय, बीपीएल व एपीएल लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती. लोकांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत, भाजपा सरकार केंद्रात व राज्यात सत्तेत आले, परंतु एक वर्ष झाले, तरी जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीवर हे सरकार नियंत्रण आणू शकलेले नाही,’ अशी टीका देशमुख यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)