शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीवाटप कायदा रद्द करण्याची विखेंची मागणी

By admin | Updated: November 14, 2015 03:47 IST

समन्यायी पाणीवाटप कायदा शेतकरीविरोधी असल्याने तो रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून प्रांतिक वाद थांबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले़

अहमदनगर : समन्यायी पाणीवाटप कायदा शेतकरीविरोधी असल्याने तो रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून प्रांतिक वाद थांबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले़ लोणी बुद्रूक येथे गुरुवारी दिवाळी पाडव्यानिमित्त आयोजित ग्रामसभेत ते म्हणाले, पाण्याबाबत आता सर्व जण बोलू लागले आहेत़ मात्र, हा कायदा होताना आणि पाणी जायकवाडीला जात असताना शिवसेनेचे खासदार कुठे होते? पाणी पोहोचल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण करण्याचे शहाणपण त्यांना सुचले़ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पिकाचे वाटोळे झाल्यानंतर चुका कबूल करण्यात काय अर्थ? सरकारने शेतकरी हिताच्या योजना बंद करून ‘मेक इन महाराष्ट्र’ ही योजना सुरू केली आहे, हे चुकीचे धोरण आहे़ जलयुक्त शिवार अभियानातून मोठा पाणीसाठा निर्माण झाला असल्याच्या वल्गना सरकार करत आहे़ मात्र, अनेक गावांतील जनतेला पिण्याचे पाणी नाही आणि पाणी असेल तर सरकारने त्याचा हिशोब द्यावा, असे विखे म्हणाले़ (प्रतिनिधी)