शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
6
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
7
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
8
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
9
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
10
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
11
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
12
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
13
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
14
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
15
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
16
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
17
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
18
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
19
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
20
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

अधिस्वीकृतीचा लवकरच निर्णय

By admin | Updated: October 22, 2016 23:28 IST

दिल्ली येथे होणाऱ्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमध्ये देशातील विद्यापीठांच्या अधिस्वीकृतीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन परिषदेचे

राहुरी (अहमदनगर): दिल्ली येथे होणाऱ्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमध्ये देशातील विद्यापीठांच्या अधिस्वीकृतीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन परिषदेचे महासंचालक डॉ़ त्रिलोचन महापात्र यांनी केले़राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३१ व्या पदवी प्रदान समारंभात डॉ़ महापात्र यांनी पदवीधारकांनी नोकरी शोधत फिरण्याऐवजी उद्योग उभारून इतरांना रोजगार मिळवून द्यावा, असे सुचविले़ उद्योग व रोजगाराला चालना देणे हेच केंद्र सरकारचे धोरण असल्याचे स्पष्ट केले़ उसासाठी ठिबकाचा वापर वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले़ कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते ७२ विद्यार्थ्यांना पीएच़ डी़, ३५५ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, ५ हजार ३७२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली़ ज्ञानेश्वर पाचे, चैतन्य धुमाळ, निखिल पवार, रेणुका पाटील, प्रियांका चव्हाण, निकिता सोनवणे, बालाजी घुले यांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले़ कुलगुरू डॉ़ के. पी़ विश्वनाथ म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार सुरू आहेत़’ विद्यापीठाने आजपर्यंत ४१ हजार ९३९ पदव्या दिल्याचेही त्यांनी सांगितले़ पालकमंत्री राम शिंदे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह प्रथमच आजी-माजी नऊ कुलगुरूंनी पदवी प्रदान समारंभात हजेरी लावली़ (प्रतिनिधी)उत्पन्न वाढविण्याचे लक्ष्यशेतीमध्ये मजुरांची कमतरता असून, यांत्रिकीकरणाची आवश्यकता आहे़ जमीनधारणा क्षेत्र कमी असल्याने यांत्रिकीकरणाला मर्यादा येत आहे़ पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवयाचे आहे़ त्यासाठी कृषी, उद्यानविद्या व पशुसंवर्धन यांच्या एकत्रिकरणातून काढणी पश्चात तंत्रज्ञान व मूल्यवर्धनावर भर देण्यात येणार आहे़ कृषिपदवीधारकांनी ही जबाबदारी घ्यावी़- त्रिलोचन महापात्र, महासंचालक, भारतीय कृषी अनुसंधान परिषद