शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

दुष्काळग्रस्त लातूरमध्ये पाण्याच्या रांगेतच महिलेचा मृत्यू

By admin | Updated: May 4, 2016 08:52 IST

दुष्काळात होरपळत असलेल्या लातूरमध्ये पाण्यासाठी दोन तास रांगेत उभ्या असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे

ऑनलाइन लोकमत - 
लातूर, दि. 04 - दुष्काळात होरपळत असलेल्या लातूरमध्ये पाण्यासाठी दोन तास रांगेत उभ्या असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. केवलबाई कांबळे असं या महिलेचं नाव आहे. पाण्यासाठी दोन तासाहून जास्त वेळ त्या रांगेत उभ्या होत्या. कडक उन्हामध्ये जास्त वेळ उभे राहिल्याने चक्कर येऊन त्या खाली पडल्या आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. चाकूर तालुक्यातील ही घटना आहे.
 
केवलबाई कांबळे पाणी भरण्यासाटी बोअरवेलवर गेल्या होत्या. पण कडक उन्हामुळे त्यांना चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्या. त्यांना तात्काळ सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं पण त्याअगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. 
 
अशाच प्रकारे गेल्या काही दिवसांपुर्वी बीडमध्ये पाणी भरण्यासाठी विहीरीवर गेलेल्या 11 वर्षाय मुलाचा मृत्यू झाला होता. तर 12 वर्षीय मुलीचा पाणी भरण्यासाठी उन्हातूम फे-या मारताना हार्ट अॅटॅकने मृत्यू झाला होता.