शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
4
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
5
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
7
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
8
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
9
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
10
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता
11
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
12
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
13
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
14
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
15
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
16
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
17
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
18
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
19
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
20
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण

दुष्काळग्रस्त लातूरमध्ये पाण्याच्या रांगेतच महिलेचा मृत्यू

By admin | Updated: May 4, 2016 08:52 IST

दुष्काळात होरपळत असलेल्या लातूरमध्ये पाण्यासाठी दोन तास रांगेत उभ्या असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे

ऑनलाइन लोकमत - 
लातूर, दि. 04 - दुष्काळात होरपळत असलेल्या लातूरमध्ये पाण्यासाठी दोन तास रांगेत उभ्या असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. केवलबाई कांबळे असं या महिलेचं नाव आहे. पाण्यासाठी दोन तासाहून जास्त वेळ त्या रांगेत उभ्या होत्या. कडक उन्हामध्ये जास्त वेळ उभे राहिल्याने चक्कर येऊन त्या खाली पडल्या आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. चाकूर तालुक्यातील ही घटना आहे.
 
केवलबाई कांबळे पाणी भरण्यासाटी बोअरवेलवर गेल्या होत्या. पण कडक उन्हामुळे त्यांना चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्या. त्यांना तात्काळ सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं पण त्याअगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. 
 
अशाच प्रकारे गेल्या काही दिवसांपुर्वी बीडमध्ये पाणी भरण्यासाठी विहीरीवर गेलेल्या 11 वर्षाय मुलाचा मृत्यू झाला होता. तर 12 वर्षीय मुलीचा पाणी भरण्यासाठी उन्हातूम फे-या मारताना हार्ट अॅटॅकने मृत्यू झाला होता.