शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

By admin | Updated: February 13, 2016 18:27 IST

ण्यातील हिंजवडी जवळील माण गावातील बोडकेवाजी येथे एका दीड वर्षांच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.

ऑनलाइ लोकमत
पुणे, दि. १३ - पुण्यातील हिंजवडी जवळील माण गावातील बोडकेवाजी येथे एका दीड वर्षांच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. शनिवारी सकाळी ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. संदीप शावाप्पा नाटेकर असे त्या मुलाचे नाव असून तो संदीपवीटभट्टीवर काम करणा-या मजूर दांपत्याचा मुलगा होता. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माण गावच्या हद्दीत असलेल्या बोडकेवाडी येथील एका वीटभट्टीवर नाटेकर कुटुंबीय मजूर म्हणून काम करत होते व एका कुडाच्या घरात रहात होते. त्यांच्या घराला दरवाजाही नाही. शुक्रवारी रात्री नाटेकर कुटुंबिय घरात झोपले, पण मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा दीड वर्षांचा मुलगा संदीप जागा झाला आणि खेळता खेळता बाहेर गेला. मात्र परिसरातील भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवत त्याला अनेक चावे घेतले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला, त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याचे वडील जागे झाले आणि बाहेर आले असता त्यांना संदीप जखमी अवस्थेत आढळला. त्यांनी संदीपला तातडीने रुग्णालयात दाखल केले, पण उपचारांपूर्वीच त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. 
या घटनेमुळे परिसरातील नागरिक प्रचंड संतापले असून सर्वत्र उच्छाद घालणा-या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली.