शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

क्रेडिट कार्ड योजना झाली लोकप्रिय

By admin | Updated: October 7, 2015 05:04 IST

शासनाने शेतकऱ्यांना खरीप, रब्बी हंगामात पीक लागवडीसाठी आर्थिक सहाय्यक देण्याकरिता किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली. विविध बँकांमार्फत या योजनेतून

बुलडाणा : शासनाने शेतकऱ्यांना खरीप, रब्बी हंगामात पीक लागवडीसाठी आर्थिक सहाय्यक देण्याकरिता किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली. विविध बँकांमार्फत या योजनेतून गत पाच वर्षात १५ हजार ७३१ शेतकऱ्यांना किसान के्रडिट कार्डचे वाटप करुन त्यांना लघु व दीर्घ मुदतीचे कर्ज वाटप करण्यातआले.ग्रामीण नागरिकांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावरच अवलंबून आहे. त्यातही सधन शेतकऱ्यांची संख्या फारच कमी आहे. ८० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी अद्यापही दुष्काळाच्या झळा सोसतच आहेत. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे महाराष्ट्रातील हजारो हेक्टर शेतीचे अतोनात नुकसान नेहमीच होते. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना या योजनेतून दिलासा मिळाला. (प्रतिनिधी)शासनाच्या किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत राज्य सहकारी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, वाणिज्यिक बँकांसह या योजनेत सहभागी इतर अठरा राष्ट्रीय बँकांकडून गत पाच वर्षात शेतकऱ्यांना ४६ हजार ९४८ कोटी रूपये लघु व दीर्घ मुदतीचे पीक कर्जासाठी वाटप करण्यात आले. हातात पैसा उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत पेरणी हंगामात कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.लाभार्थी शेतकऱ्यांचा आलेखवर्षशेतकरी(हजार)२०१०-११३३७२.२२०११-१२३६६३.७२०१२-१३३०९४.२२०१३-१४३३०२.६२०१४-१५२२९८.३एकूण१५७३१