शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

कापूस, सोयाबीनवर किडींचा हल्ला

By admin | Updated: July 25, 2016 05:06 IST

पश्चिम विदर्भात सर्वत्र पिके बहरली असताना कापूस व सोयाबीन पिकांवर किडींनी आक्रमण केल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.

अकोला : पश्चिम विदर्भात सर्वत्र पिके बहरली असताना कापूस व सोयाबीन पिकांवर किडींनी आक्रमण केल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.भिज पावसामुळे सर्वच चांगले पीक आले आहे. मात्र किडींना पोषक वातावरण तयार झाल्याने पिकांवर वेगवेगळ््या किडींनी हल्ला केला आहे. सद्यस्थितीत खरीप कापसावर तुडतुडे व सोयाबीनवर हिरव्या उंटअळींचा प्रादूर्भाव वाढला आहे.पश्चिम विदर्भात ३२ लाख हेक्टरपैकी कापूस आणि सोयाबीनचे क्षेत्र हे २३ लाखांपर्यंत आहे. ही दोन पिके या भागात मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. यावर्षी तुरीचे क्षेत्र वाढले असून, ते चार लाख ९० हजार हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. इतर कडधान्यांची पेरणीदेखील वाढली आहे.मागील तीन ते चार वर्षांनंतर सोयाबीनचे पीक यंदा चांगले येण्याची अपेक्षा आहे. वेळेवर पावसाचा शिडकावा होत असल्याने या पिकाने कात टाकली आहे. शेतकऱ्यांनी दोनदा पिकांची कोळपणी, डवरणी केली. तणनाशकांची फवारणी केल्याने शेतातील तण कमी झाले आहे. त्यामुळे यंदा चार वर्षांची कसर भरू न निघेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र पिकांवर किडींनी आक्रमण करणे सुरू केल्याने शेतकऱ्यांचा कीटकनाशकांचा खर्च वाढत आहे. (प्रतिनिधी)