शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

भ्रष्टाचार हाच पवारांचा शिष्टाचार

By admin | Updated: September 19, 2014 02:38 IST

भ्रष्टाचार हाच शरद पवार यांचा शिष्टाचार बनला आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी केली़

पुणो : महाराष्ट्रातील सहकार, सिंचन आणि शहर विकासाचा आदर्श देशातील इतर राज्ये घेत होती़ त्याच महाराष्ट्रात स्वत:चे घर भरणारे लोक सत्तेवर आल़े भ्रष्टाचार हाच शरद पवार यांचा शिष्टाचार बनला आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी केली़ 
गणोश कला क्रीडा मंच येथे भाजपा कार्यकत्र्याच्या मेळाव्यात ते बोलत होत़े शहा यांनी पश्चिम महाराष्ट्रातील भाजपाच्या प्रचाराचा प्रारंभ केला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि माथाडी कामगार नेते विजय कांबळे, माजी आमदार अभिरामसिंह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी यांनी  भाजपामध्ये प्रवेश केला़ या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे आदी उपस्थित होत़े
शहा यांनी मोदी सरकारने गेल्या 1क्क् दिवसांत केलेल्या कामाचे गुणगान करतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली़  शहा म्हणाले, वसंतराव नाईक यांच्या काळात सिंचनाचा सर्वाधिक वेग महाराष्ट्राचा होता़ 
शहर विकासाच्या महाराष्ट्राच्या मॉडेलकडे सर्व देश पहात होता़ पण गेल्या 15 वर्षात साखर कारखाने बंद पडत चालले आह़े घोटाळ्याला काही सीमा राहिली नाही़ राज्यात सर्वाधिक 35 हजार शेतक:यांनी आत्महत्या केली़ भ्रष्टाचाराला पवार यांनी व्यवहार बनविल्याने महाराष्ट्राचा स्तर खाली गेला असल्याचा आरोप त्यांनी केला़
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना अवश्य बोलावतात़ जनता नाराज असल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांना बोलू दिले 
नाही़ एकप्रकारे जनता बोलत आहे, की खुर्ची खाली करा, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
 
‘महायुती’चा
उल्लेख टाळला
च्शहा यांनी भाषणात शिवसेना अथवा महायुतीचा कुठेही उल्लेख केला नाही. उलट भाजपाची महाराष्ट्रात सत्ता आणण्याचे आवाहन  केले. त्यामुळे कार्यकत्र्यात युतीविषयीचा संभ्रम वाढला आहे.
मनसेत गळचेपीचा प्रयत्न : राम कदम
च्घाटकोपर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची 24 तास कामे करणारा आमदार असतानाही दीड वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील काहींनी माझी गळचेपी करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी माङयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव होता. त्यामुळे भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे आमदार राम कदम यांनी स्पष्ट केले. अमित शहा यांच्या उपस्थितीत राम कदम यांनी भाजपात प्रवेश केला.